शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मोठय़ा ठेवीदारांना फटका

By admin | Updated: September 19, 2014 03:15 IST

आर्थिक अडचणीत सापडलेल्या बँकांचे सक्षम कमर्शिअल (व्यापारी) बँकेत विलीनीकरण करताना एक लाख रुपयांवरील ठेवी असणा:या ठेवीदारांनाही संबंधित बँकेच्या तोटय़ाचा भार उचलावा लागणार आहे.

विशाल शिर्के  - पुणो
आर्थिक अडचणीत सापडलेल्या बँकांचे सक्षम कमर्शिअल (व्यापारी) बँकेत विलीनीकरण करताना एक लाख रुपयांवरील ठेवी असणा:या ठेवीदारांनाही संबंधित बँकेच्या तोटय़ाचा भार उचलावा लागणार आहे. रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँक विलीनीकरणाच्या प्रक्रियेबाबत नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. अडचणीत सापडलेल्या बँकांच्या विलीनीकरणासाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे मानले जात आहे.  
नागरी सहकारी बँक ते व्यावसायिक बँकात विलीनीकरणाच्या बाबत आरबीआयने सुधारित परीपत्रक जारी केले आहे. विलीनीकरण करून घेणा:या बँकेत संबंधित बँकेच्या मालमत्ता व देणी (लायबिलिटीज) हस्तांतरित करताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात, यावर त्यात निर्देश देण्यात आले आहेत. अडचणीत सापडलेल्या बँकेचे सक्षम बँकेत विलीनीकरण करताना विलीनीकरण करून घेणा:या बँकेचे आर्थिक आरोग्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घेणोदेखील गरजेचे आहे. त्या पाश्र्वभूमीवर मालमत्ता व देणी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत सुधार करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. 
अडचणीतील बँकेच्या विलीनीकरणानंतर विलीनीकरण करून घेणा:या बँकेच्या तोटय़ात वाढ होता कामा नये, अशी अटही आरबीआयने घातली आहे, तसेच एक लाख रुपयांवरील ठेवीदारांनी अडचणीतील बँकेच्या तोटय़ातील भाग उचलावा लागेल. मात्र, हा भार बँकेच्या तोटय़ाच्या प्रमाणातच असणार आहे. अर्थात हा प्रस्ताव आरबीआयच्या अंतिम मान्यतेनंतरच मार्गी लागणार आहे. आरबीआयने या पूर्वी फेब्रुवारी 2क्1क् साली बँक विलीनीकरणाबाबत काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यात 3 सप्टेंबर 2क्14 रोजी काढलेल्या पत्रकाद्वारे आणखी सुधारणा केल्या आहेत. 
पूर्वीप्रमाणोच डिपॉङिाट कव्हरेज रेशो व ‘नॉन रेडिली रिअलाङोबल असेट’चे नियम लागू असतील. त्यानुसार डिपॉङिाट कव्हरेज रेशो 65 टक्क्यांपेक्षा कमी असता कामा नये. तोटय़ातील खाती तसेच सहजगत्या वसुली होऊ न शकणा:या खात्यांचा नॉन रेडिली रिअलाङोबलमध्ये समावेश होतो. डिपॉङिाट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या (डीआयसीजीएस) नियमानुसार त्याचे स्वतंत्र खाते सुरू करून त्यावर या रक्कमेची वसुली करण्यात येईल. वुसलीनुसार खातेदारांना पैसे दिले जातील. 
 
च्अडचणीत सापडलेल्या बँकेचा तोटा शंभरातील 35 रुपये असेल, तर 35 रुपयांचा भार एक लाख रुपयांवरील रक्कम असणा:या खातेदारांना सोसावा लागेल. मात्र, त्यांची 35 रुपयांची रक्कम थकीत कर्जाची जसजशी वसुली होईल, त्या प्रमाणात परत मिळणार आहे, तर एक लाख रुपयांर्पयतच्या रक्कमेला विमा संरक्षण असल्याने तितकी रक्कम खातेदारांना मिळण्यात अडचण येत नाही.