शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पुण्याचे पाणी कायम ठेवू; मुख्यमंत्र्यांची महापौरांना माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 03:11 IST

पाणीप्रश्नावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना अखेर विमानतळावर भेट देऊन पुण्याला पाणी वाढवून देणार नाही; परंतु आता आहे तेवढेच म्हणजे १३५० एमएलडी पाणी कायम ठेवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

पुणे : पुण्यातील पाणीप्रश्नावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना अखेर विमानतळावर भेट देऊन पुण्याला पाणी वाढवून देणार नाही; परंतु आता आहे तेवढेच म्हणजे १३५० एमएलडी पाणी कायम ठेवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.पुण्याच्या पाण्यात जलसंपदा विभागाने कपात केली असल्याने पाणीप्रश्न तीव्र बनला आहे. जलसंपदा विभाग ११५० एमएलडीच पाणी देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. कालवा समितीच्या बैठकीतच हा निर्णय झाला असल्याने महापालिकाही हतबल झाली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना टिळक म्हणाल्या, सध्या महापालिका १३५० एमएलडी पाणीच वापरते आहे. त्यामुळे वेळापत्रक करून कसेबसे पाणी भागत आहे. पण तरीही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. दिवाळीनंतर जलसंपदा विभागाकडून ११५० एमएलडीच पाणी मिळू लागल्यावर पुण्याचा पाणीप्रश्न भीषण होईल. यावर मुख्यमंत्र्यांनी पुण्याला १३५० एमएलडी पाणी दिले जाईल, असे सांगितले. याबाबत आपण जलसंपदा सचिवांशी बोलून आदेश काढण्यास सांगू, असे आश्वासन दिले.जाहीर कार्यक्रमात पाणीप्रश्नावर मौनमहापालिका आणि जलसंपदाच्या युद्धात नागरिक भरडले जात असल्याने पुण्यातील भाजपाचे पदाधिकारी त्यांच्याकडे तक्रार करतील. मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात पाणीप्रश्नावर बोलतील.गरज भासल्यास बैठक घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केलीजात होती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही कार्यक्रमांत कोणत्याही भाजपाच्या वक्त्याने पाणीप्रश्न मांडला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीही काही बोलले नाहीत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस