शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महात्मा जोतिबा फुले द्रष्टे अर्थतज्ज्ञ - डॉ. सिद्धार्थ धेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 03:00 IST

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १५० वर्षांपूर्वी जनसामान्यांचा विकास शिक्षणाशिवाय होणार नाही, म्हणून शाळा काढल्या. तसेच देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात सुरू केली.

पुणे - महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १५० वर्षांपूर्वी जनसामान्यांचा विकास शिक्षणाशिवाय होणार नाही, म्हणून शाळा काढल्या. तसेच देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात सुरू केली. हे कार्य करताना जनसामान्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने त्यांच्या अडचणी व ध्येय आणि व्यथा इंग्रजदरबारी मांडल्या. शेतकऱ्याचे आसूड व गुलामगिरी हे पुस्तक लिहून प्रबोधन केले. त्यामुळे महात्मा फुले हे द्रष्टे अर्थतज्ज्ञ होते, असे मत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी व्यक्त केले.फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन तर्फे ‘बँकिंग २०१८’ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला. यावेळी माजी एसबीआय अधिकारी लोकेश शर्मा, डॉ पुष्पक पांडव, रघुनाथ ढोक उपस्थित होते.डॉ. धेंडे म्हणाले, ‘‘नोकरी करताना स्वयंकेंद्रित काम न करता समाजाभिमुख काम करा.तरच देशाचा आर्थिक विकासहोईल. यामुळे आपला देशमहासत्ता बनेल.’’या वेळी विद्यार्थ्यांसह २६० विद्यार्थ्यांना बॅग व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट देण्यात आले. कौस्तुभ महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. अमेय तरवटेयांनी आभार मानले.राष्ट्रीय ओबीसी महासंघ, आकाश ढोक, क्षितिज ढोक यांचे या कार्यक्रमाला सहकार्यलाभले.प्रामाणिकपणे काम कराढोक म्हणाले, ‘‘तासाची नोकरी करताना इतर छंद लक्षात घेऊन आपली प्रगती करा. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करूनस्वत:चा विकास कराच, सोबत समाजाचे देणे म्हणून नावलौकिक होईल, असे काम करा. अभ्यास करा. खेड्या-पाड्यात राजकारणीमंडळींपेक्षा आपणास जास्त मानसन्मान मिळतो, त्यामुळे प्रामाणिकपणे काम करा.’’

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या