शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

महाराष्ट्र अंधारात जाऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:11 IST

पुणे : ‘कोळशाची अडचण आहे, पण कोणत्याही स्थितीत राज्य अंधारात जाऊ देणार नाही’, असे राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन ...

पुणे : ‘कोळशाची अडचण आहे, पण कोणत्याही स्थितीत राज्य अंधारात जाऊ देणार नाही’, असे राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

काँग्रेस भवनमध्ये शनिवारी (दि. २५) ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सगळ्या चुका गेल्या वेळच्या भाजपा सरकारच्या आहेत. त्यांचे माजी मंत्री आता ‘मिस मॅनेजमेंट’ म्हणून आमच्यावर टीका करत असतील, पण खरे ‘मिस मॅनेजमेंट’ त्यांचेच होते. त्यांनी सरकारी संस्था, ग्रामपंचायतींकडून थकीत वीज बिलांची वसुलीच केली नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे’.

‘कोळसा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण अतिवृष्टी, मागणी वाढल्याने शिल्लक साठा संपला. यात दोष केंद्र सरकारचाही नाही. पावसाने कोळसा कमी झाला. तरीही आम्ही शोध घेत आहेत. विलासपूर महानदी प्रकल्पात कोळसा असल्याचे समजल्याने अधिकारी तिकडे गेले आहेत, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. आर्थिक अडचणी असल्याचे मान्य करून ते म्हणाले की, महानिर्मितीला कोळसा खरेदीसाठी महावितरणकडून पैसे मिळतात. महावितरणची थकबाकी वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांनी थकीत वीजबिले त्वरित भरावीत.