शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महाराष्ट्र हेच देशाचे ‘ग्रोथ इंजिन’; देवेंद्र फडणवीस, राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 09:28 IST

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत आयोजित विकसित भारत संकल्पनेतील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : भारताला विकसित करण्याचा मार्ग महाराष्ट्रातून जात असून, महाराष्ट्र हेच देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार देखील देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रातच होत असल्याचे सांगून २०१९ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर, तर २०३५ पर्यंत ती दोन ट्रिलियन डॉलर करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. 

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत आयोजित विकसित भारत संकल्पनेतील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते. भांडारकर संस्थेतर्फे अभय फिरोदिया, भूषण पटवर्धन, प्रदीप रावत यांनी फडणवीसांचा सत्कार केला. ‘दहा वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था जगातील पाच नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये होती. मात्र, दहा वर्षांनंतर ही परिस्थिती झपाट्याने बदलली असून, भारताची अर्थव्यवस्था पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाऊ लागली आहे. 

२०४७ पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न असून, हा मार्ग महाराष्ट्रातूनच जात आहे. त्यानंतर गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश या तीन राज्यांचा क्रमांक असून, या तिन्ही राज्यांची एकत्रित गुंतवणूक महाराष्ट्रापेक्षाही कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.’ पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मी पुण्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करीत आहे; पण पुण्यातून निवडणूक नक्कीच लढवणार नाही, अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी भाषणात दिली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस