शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

Maharashtra Election 2019 : चंद्रकांत पाटील यांना काेल्हापूरमधून उभं राहायला भीती का वाटली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 19:54 IST

Kothrud Election 2019 : चंद्रकांत पाटील ज्या काेल्हापूरचे आहेत तेथून ते निवडणुकीला उभं राहण्यास का घाबरले असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

पुणे : चंद्रकांत पाटील हे मुळचे काेल्हापूरचे आहेत. ते राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री हाेते. त्यांना काेल्हापूरमधून उभं राहायला भीती का वाटली , असा प्रश्न करत तुम्हाला स्थानिक उमेदवार हवाय की बाहेरचा असा सवाल राज ठाकरे यांनी मतदारांना केला. 

काेथरुडमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. ठाकरे म्हणाले, शेवटच्या टप्प्यात काेथरुडची सभा ठेवली. संपूर्ण निवडणुकीत काेथरुडच्या निवडणुकीत रंगत आहे. भाजपाकडून बाहेरचा उमेदवार नागरिकांवर लादला जाताे, त्याचे एकमेव कारण म्हणजे सत्ताधारी तुम्हाला गृहीत धरतात. आम्ही काेठूनही कुठलाही उमेदवार दिला तरी त्याला भाबडी जनता निवडून देईल असे ते गृहीत धरतात. सत्ता डाेक्यात गेल्यावर अशा गाेष्टी हाेतात.

काेणत्या मतदार संघामध्ये कुठल्या समाजाची लाेक राहतात याप्रमाणे उमेदवार सध्या दिले जातात. असे वातावरण 10-15 वर्षापूर्वी राज्यात नव्हते. राज्याला काय झालंय कळत नाही, महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व केलं ताे जाती पातींमध्ये सडताेय. महाराष्ट्राचा बिहार कारायचाय का ? असा संतप्त सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.  

राम गणेश गडकरींचा पुतळा पाडला. पुतळा पाडणाऱ्यांना राम गणेश गडकरी काेण हे माहित आहे का? त्यांना वाटलं असणार नितीन गडकरींचे नातेवाईक असणार पाडा पुतळा. आम्ही महापुरुष, कलाकार यांना जातीत वाटू लागलाे आहाेत. महापुरुषांना आपण जातीत पाहणार आहाेत का ? मतदारसंघामध्ये एकच निकष हवा, असलेला उमेदवार काम करणार की नाही. काेथरुडमधली निवडणूक तर अत्यंत साेपी आहे. इथला आमदार स्थानिक हवाय की बाहेरचा एवढाच निर्णय काेथरुडकरांनी करायचा आहे. पाटील निवडणुकीनंतर हाताला लागणार आहेत का. परंतु अशा गाेष्टी घडतात कारण तुम्हाला गृहीत धरलं जातं. असेही ठाकरे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :kothrud-acकोथरुडRaj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019