शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार येणार : अतुल बेनके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 13:28 IST

अतुल बेनके यांनी कांदा मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद

नारायणगाव : शेतकऱ्यांचे हित जपणारे आणि त्यांच्या जीवनात पुन्हा सुगीचे दिवस आणण्यासाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व महाआघाडीचे राज्य येणार आहे , असे प्रतिपादन जुन्नर विधानसभेचे महाआघाडीचे उमेदवार अतुल बेनके यांनी ओतूर येथे केले.राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस व  महाआघाडीचे उमेदवार अतुल बेनके यांनी रोहकडी , ओतूर, डुंबरवाडी या परिसरातील मतदारांशी भेट घेत संवाद साधला व प्रचाराच्या निमित्ताने ओतूर येथे मुख्य बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. शहरातून निघालेल्या पदयात्रेत स्थानिक ग्रामस्थ, पादाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. या पदयात्रेत जि.प.सदस्य मोहीत ढमाले, पं स.सदस्य विशाल तांबे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष तांबे, नासीर मनियार, किशोर होनराव, डॉ. जी .एम डुंबरे, माजी जि.प.सदस्य तुषार थोरात, संतोष होनराव ,शकील तांबोळी आदी कार्यकर्ते सहभागी होते . ही पदयात्रा मुख्य बाजारपेठ , भाजीपाला बाजारातून संपूर्ण शहरातून नेण्यात आली.अतुल बेनके यांनी कांदा मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद साधून कांदा , भाजीपाला यांना हमीभाव मिळवून देण्याची ग्वाही दिली़. सध्याचे केंद्र सरकार हे शेतकरी विरोधात आहे़.  शेतकऱ्यांच्या हितासाठी यावेळी राज्यात परिवर्तन करून आघाडीचे सरकार आणावयाचे असून मोठ्या मताधिक्याने आघाडीला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले़. 

टॅग्स :narayangaonनारायणगावcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकFarmerशेतकरी