शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार येणार : अतुल बेनके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 13:28 IST

अतुल बेनके यांनी कांदा मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद

नारायणगाव : शेतकऱ्यांचे हित जपणारे आणि त्यांच्या जीवनात पुन्हा सुगीचे दिवस आणण्यासाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व महाआघाडीचे राज्य येणार आहे , असे प्रतिपादन जुन्नर विधानसभेचे महाआघाडीचे उमेदवार अतुल बेनके यांनी ओतूर येथे केले.राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस व  महाआघाडीचे उमेदवार अतुल बेनके यांनी रोहकडी , ओतूर, डुंबरवाडी या परिसरातील मतदारांशी भेट घेत संवाद साधला व प्रचाराच्या निमित्ताने ओतूर येथे मुख्य बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. शहरातून निघालेल्या पदयात्रेत स्थानिक ग्रामस्थ, पादाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. या पदयात्रेत जि.प.सदस्य मोहीत ढमाले, पं स.सदस्य विशाल तांबे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष तांबे, नासीर मनियार, किशोर होनराव, डॉ. जी .एम डुंबरे, माजी जि.प.सदस्य तुषार थोरात, संतोष होनराव ,शकील तांबोळी आदी कार्यकर्ते सहभागी होते . ही पदयात्रा मुख्य बाजारपेठ , भाजीपाला बाजारातून संपूर्ण शहरातून नेण्यात आली.अतुल बेनके यांनी कांदा मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद साधून कांदा , भाजीपाला यांना हमीभाव मिळवून देण्याची ग्वाही दिली़. सध्याचे केंद्र सरकार हे शेतकरी विरोधात आहे़.  शेतकऱ्यांच्या हितासाठी यावेळी राज्यात परिवर्तन करून आघाडीचे सरकार आणावयाचे असून मोठ्या मताधिक्याने आघाडीला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले़. 

टॅग्स :narayangaonनारायणगावcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकFarmerशेतकरी