पुणे (शेलपिंपळगाव) : सत्ताधारी पक्षाने मागील पाच वर्षात सत्तेचा गैरवापर करून अनेक निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना कारागृह दाखविले. चाकण मराठा आंदोलनात काडीचा संबंध नसताना माजी आमदार दिलीप मोहितेंना जबाबदार धरून त्यांच्यावर वॉरंट काढलं. एवढेच नव्हे तर माझ्यावरही गुन्हा दाखल करून ईडीची चौकशी लावली. मात्र विधानसभा निवडणुकीत ही मायबाप जनता महाआघाडीला न्याय देणार आहे. त्यानंतर सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आपण सरळ करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
Maharashtra election 2019 : सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना निवडणुकीनंतर सरळ करु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 20:55 IST
सत्ताधारी पक्षाने मागील पाच वर्षात सत्तेचा गैरवापर करून अनेक निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना कारागृह दाखविले. चाकण मराठा आंदोलनात काडीचा संबंध नसताना माजी आमदार दिलीप मोहितेंना जबाबदार धरून त्यांच्यावर वॉरंट काढलं.
Maharashtra election 2019 : सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना निवडणुकीनंतर सरळ करु
ठळक मुद्देसत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना निवडणुकीनंतर सरळ करु शरद पवार सरकारवर बरसले; बळीराजाचं राज्य आणण्याचेही आवाहन