शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

शिवतक्रार म्हाळुंगी बंधाऱ्याला गळती, हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:46 IST

हजारो लिटर पाण्याचा अपव्यय : दुरुस्तीची मागणी

तळेगाव ढमढेरे :

शिवतक्रार म्हाळुंगी येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या नादुरुस्त बंधाºयामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्यानेहजारो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाने या बंधाºयाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य उमेश काळे व ग्रामस्थांनी केली आहे. या वेळी शाखा अभियंता पी. वाय. सोनावणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना तातडीने बंधाºयाच्या गळतीबाबत माहिती दिली असल्याचे उमेश काळे यांनी सांगितले. दुरुस्तीसाठी पुन्हा नव्याने खर्चाचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी देऊन काम पूर्ण होणे गरजेचे असल्याचे काळे यांनी संबंधितांना सांगितले.

या वेळी सोसायटीचे संचालक मनोज वडघुले, निवास साकोरे, हर्षवर्धन काळभोर, प्रवीण वडघुले, विलास काळे, संजय काळे, तुषार नरसाळे व शेतकरी उपस्थित होते.आलेगाव पागा दरम्यान भीमा नदीवर एकूण ८ बंधारे आहेत. त्यापैकी हा बंधारा सर्वांत जुना आहे. हा बंधारा नादुरुस्त असल्याने यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. यामुळे या बंधाºयाची दुरुस्ती करण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे.दुष्काळात तेरावा महिना..सध्या हा बंधारा पाण्याने भरलेला असून, येथील शेतकºयांना कमी पाऊस झाल्याने बंधाºयातील हे पाणी वरदान ठरत आहे. शेतातील पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या सुटला आहे, परंतु अशा अवस्थेत सततची होणारी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती हा प्रश्न गंभीर होऊन शेतकºयांवर उपासमारीची वेळ येईल. यासाठी तातडीने बंधाºयाची होणारी गळती थांबवावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली.शिवतक्रार म्हाळुंगी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधाºयाची गळती राहिल्यास पुढील २ महिनेही पाणी पुरणार नाही. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी कमी पडण्याची शक्यता आणि त्यात असा पाण्याचा अपव्यय झाल्याने नदीलगतची पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी