शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

देशासाठी रक्त न सांडलेले राष्ट्रवादाची भाषा करतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 04:56 IST

न्यायपालिका, नोकरशाही, माध्यमे असे स्तंभ खिशात घालण्याचे काम सध्या सुरू आहे.

पुणे : न्यायपालिका, नोकरशाही, माध्यमे असे स्तंभ खिशात घालण्याचे काम सध्या सुरू आहे. आणीबाणीनंतरचा हा लोकशाहीवरील मोठा हल्ला आहे. ज्यांनी देशासाठी रक्ताचा एक थेंबही सांडला नाही, ते राष्ट्रवादाची भाषा बोलत आहेत. त्यांना हिंदंूचे पाकिस्तान बनवायचे असल्याची कडवट टीका राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सोमवारी येथे केली. एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनतर्फे एस. एम. जोशी सभागृहात आयोजित ‘राष्ट्रनिर्माण और आज का युगधर्म’ या विषयावर ते बोलत होते. ‘आणीबाणी हा देशावरील मोठा हल्ला होता. दिल्लीत तत्कालीन सरकारच्या आशीर्वादाने झालेले शीख हत्याकांड, गुजरातमध्ये २००२ साली झालेली दंगल या घटना देशातील विविधतेवर झालेला हल्लाच होता.सध्याची घटना त्याहून भयंकर आहे. आज न्यायपालिकेचा गळा घोटला जात आहे. त्याचा असंतोष म्हणून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. माध्यमांतील मोठा वर्ग केवळ विरोधकच कसे चुकीचे असे बोलू लागला आहे.आज सरकारच्या बाजूने बातम्या तयार केल्या जात आहेत. इतके करून सरकार म्हणते, आम्ही भ्रष्टाचार कुठे करतो. केंद्रीय अन्वेषण विभाग, लोकपाल, कॅग अशा सर्व संस्थांवर सरकार नियंत्रण ठेवू पाहात असून, लोकपालची अंमलबजावणी केली जात नाही. असे करूनही न्यायमूर्ती लोया प्रकरण, राफेल, पीएनबी अशी प्रकरणे बाहेर येतातच, असे यादव म्हणाले.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादव