शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

काश्मीरमध्ये अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल :निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 20:16 IST

काश्मीरचा निर्णय योग्य की अयोग्य, हे येत्या काळात कळेल..

ठळक मुद्देसैनिक मित्र परिवारातर्फे सन्मान

पुणे : काश्मीरसह भारताच्या कोणत्याही भागात होणारी हिंसा एका विशिष्ट पातळीपर्यंत थांबवणे, हे सैन्याचे काम आहे. मात्र, उद्रेक होऊन हिंसा वाढू नये, हे पाहणे राज्यकर्त्यांचे काम असते. प्रत्यक्षात काश्मीरप्रश्न हा राजकीय असून कलम ३७० मुळे असलेले निर्बंध शिथील झाल्यानंतर सैन्य व राज्यकर्त्यांना अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल, असे मत मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी व्यक्त केले. सैनिक मित्र परिवार व शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पराक्रमी सेनाधिकारी शशिकांत पित्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शशिकांत पित्रे यांच्या पत्नी मीरा पित्रे, ज्येष्ठ रक्तदाते दत्तात्रय मेहेंदळे, किरण पाटोळे, आनंद सराफ, पराग ठाकूर, गिरीश पोटफोडे, होनराज मावळे, कल्याणी सराफ, योगिनी पाळंदे आदी उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांनी पित्रे यांना सपत्नीक औक्षण केले. सोनचाफ्याच्या फुलांची परडी, तिरंगी उपरणे, घरगुती मिठाई त्यांना भेट देण्यात आली. शशिकांत पित्रे म्हणाले, काश्मीरमधील निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत परिस्थिती कशी हाताळली जाते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यावरच काश्मीरचा निर्णय योग्य की अयोग्य, हे समजू शकेल. सरकारने आतापर्यंत परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे. तसेच या प्रश्नी नक्की काय करायचे आहे, ही दिशा सरकारची स्पष्ट आहे.’

 

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकार