शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कर्मयोगी कारखाना स्वयंपूर्ण : हर्षवर्धन पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 02:26 IST

‘‘अथक प्रयत्नांनंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना स्वयंपूर्ण केला आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकºयांचे सहकार्य मिळाले तर आगामी काळात यशस्वी वाटचालीत कसलीही अडचण येणार नाही,’’ असा विश्वास माजी मंत्री कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.

इंदापूर : ‘‘अथक प्रयत्नांनंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना स्वयंपूर्ण केला आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकºयांचे सहकार्य मिळाले तर आगामी काळात यशस्वी वाटचालीत कसलीही अडचण येणार नाही,’’ असा विश्वास माजी मंत्री कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.कर्मयोगी सहकारी कारखान्याच्या ३२व्या वार्षिक सर्वसाधारणसभा रविवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या वेळी उपाध्यक्षा पद्मा भोसले, मयूरसिंह पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. जी. सुतार यांच्यासह सर्व संचालक मंडळ या वेळी उपस्थित होते. म.फुले विद्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा झाली.हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने कधी कुणाचा रुपयादेखील बुडविला नाही. असंंख्य अडचणींवर मात करत केवळ ऊसउत्पादक सभासद, कारखान्याचे कर्मचाºयांच्या पाठबळावर मार्ग काढत आलो. आजघडीला कारखान्याचे विस्तारीकरण व इतर सर्व अनुषंगिक बाबींची पूतर्ता करण्यात आलीआहे. येथून पुढे कोणतीही अडचण राहणार नाही. कर्जासाठी कुणापुढे पदर पसरावा लागणार नाही.इतकी उत्तम परिस्थिती आहे. यंदा १३ लाख मेट्रिक टनाच्या पुढे ऊस गाळप होणे आवश्यक आहे. त्यासाठी सन २०१७-१८ व २०१९ हे दोन्ही गळीत हंगाम नियोजनबद्धरीत्या पार पाडण्याची शपथ सर्वांनी घेतली पाहिजे.सन २०१०-११मध्ये कारखान्याची स्थिती चांगली होती. त्या वेळी आपण २ हजार ६११ रुपये दर दिला होता. तीन वेळा कारखान्याची गाळप क्षमता वाढविली होती. दुर्दैवाने दुष्काळी स्थिती निर्माण झाली. गाळप कमी व उत्पादन खर्च वाढला होता. सन २०१४मध्ये राजकीय सत्ताबदल झाला.मागील वर्षी ३१ वर्षांतील नीचांकी गाळप झाले. मात्र जाहीर केल्याप्रमाणे २ हजार ५०५ ऊसदर दिला. कामगारांच्या पगारासाठी वर्षाला १९ कोटी रुपयेलागतात. त्याची तजवीज करून ठेवली होती. तथापि काही बँकांनी जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या. सन २०१८चे हप्ते बँकांनी २०१७च्या ३१ मार्चमध्ये कपात करून घेतले होते.सध्या वेळेवर पगार होण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. कारखाना क्षेत्रातील उसाला साडेनऊ रिकव्हरी बसते आहे. साडे अकरापर्यंत रिकव्हरी मिळण्यासाठी संचालक मंडळ व आपण सारे प्रयत्न करणार आहोत, असे सांगून ते म्हणाले,की दररोज १२ हजार टनाचे गाळप होईल अशी तयारी कारखान्याने केली आहे. सूत्रसंचालन शरदकाळे यांनी, तर आभार राहुल जाधव यांनी मानले.शेतकºयांना एफआरपी पेक्षा ४६३ रुपये जादाकर्मयोगीने शेतकºयांना एफआरपीपेक्षा ४६३ रुपये जादा दिले आहेत. त्या जादा रकमेवर इन्कम टॅक्स आकारला गेला आहे. सभासदांना तर २ हजार ५०५ रुपयेप्रमाणे पैसे दिले आहेत. या संदर्भात येणाºया अडचणी सर्वांनी एकत्रितपणे सोडविल्या पाहिजेत, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे