शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जे. एन. पटेल समिती म्हणजे केवळ धूळफेक - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 02:16 IST

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौैकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला सांगितले होते. मात्र, आता त्यांनी सोयिस्करपणे निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. यात प्रशासनातील मुख्य सचिवही नेमला असून, मुख्यमंत्र्यांनी केलेली ही केवळ धूळफेक आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पुणे : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौैकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला सांगितले होते. मात्र, आता त्यांनी सोयिस्करपणे निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. यात प्रशासनातील मुख्य सचिवही नेमला असून, मुख्यमंत्र्यांनी केलेली ही केवळ धूळफेक आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आंबेडकर म्हणाले, ‘‘भिडे-एकबोटेंना अटक करण्याऐवजी सरकार वेळ मारून नेत आहे. विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौैकशी व्हावी, तसेच भिडे-एकबोटेंना अटक करावी, या मागणीवर आम्ही ठाम आहोत.’’या समितीबाबत सामाजिक चळवळीतील नेत्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ही दंगल नक्षलवाद्यांनी घडविली, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. आता जी समिती नेमली आहे, ती फक्त याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी नेमली आहे का, की नेमकेपणाने चौैकशी करुन भिडे-एकबोटेंवर कारवाई होईल, याबद्दल साशंकता आहे.सरकार भिडे-एकबोटेंना वाचविण्यासाठी तपास यंत्रणा वापरत असून, त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असे रिपब्लिकन जनशक्तीचे नेते अर्जुन डांगळे यांनी सांगितले.सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉ. किशोर ढमाले म्हणाले, ‘दंगलीच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती स्थापन केली होती. समितीचा वस्तुनिष्ट अहवाल पोलिसांना दिला आहे. सरकारने कारवाई करायला हवी.आज लखनऊमध्ये बैठकसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करावी,महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी तरुण-तरुणींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात ठेवले आहे, त्यांना तातडीने मुक्त करावे, भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांची मुक्तता करावी आदी मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे उद्या (दि. ११) देशभरातील प्रमुख संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय नेते, भारिप बहुजन महासंघ

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर