शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

हनुमानाची जात काढणे चुकीचे नाही - अ‍ॅड. भास्करराव आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 01:38 IST

हल्ली हनुमान कोण? असा वाद सुरू आहे. पूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे वैदिक धर्म. रामायण साडेसहा हजार वर्षांपूर्वी घडले. हनुमान हा वैदिक कालखंडात होऊन गेला.

पुणे : हल्ली हनुमान कोण? असा वाद सुरू आहे. पूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे वैदिक धर्म. रामायण साडेसहा हजार वर्षांपूर्वी घडले. हनुमान हा वैदिक कालखंडात होऊन गेला. त्यावेळी अन्य धर्म नव्हते. हनुमान दंडकारण्यात राहणारा होता, म्हणूनच अन्य धर्म त्यानंतर उदयाला आले असल्याने त्याला कुणी मुस्लिम किंवा जाट म्हणत असतील तर ते चुकीचे नाही. कारण वैदिक धर्मातूनच त्यांची उत्पत्ती झाली, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले.वडगावशेरी येथील श्री साई प्रतिष्ठान आणि विश्वशांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व्या राज्यस्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलन हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट येथील मराठा चेंबर्स आॅफ कॉमर्स येथे आयोजिण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी रंगत-संगत प्रतिष्ठान व आडकर फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर यांना नाट्यसंंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते ‘श्री साई जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. ‘रंग जीवनाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. भास्करराव आव्हाड, प्रमुख पाहुणे म. सा. प.चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साई प्रतिष्ठान वडगावशेरीचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक संजय चौधरी, दादासाहेब सोनावणे, हेमंत गलांडे उपस्थित होते.डी. डी. सोनावणे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक संतोष हिंगणे आणि प्रा. रुपाली अवचरे यांनी सूत्रसंचालन केले. आयोजक संजय चौधरी यांनी आभार मानले.आव्हाड म्हणाले, की साहित्यिकांना कमी मानधन मिळते. त्यांच्या कामाचे मोल कमी असले तरी मूल्य अधिक असते. म्हणून मूल्य जोपासायचे काम केले पाहिजे.

टॅग्स :Puneपुणे