शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विमान प्रवाशांचे विलगीकरण आता घरी; परदेशातून निघतानाच करायची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 03:22 IST

विमान प्रवाशांनी परदेशातून प्रवासाला निघतानाच कोविड चाचणी करून घ्यायची आहे. ती निगेटिव्ह असेल तरच त्यांना प्रवास करता येईल.

पुणे : कोरोनामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी ‘वंदे भारत’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत भारतात परतणाऱ्या प्रवाशांसाठी बंधनकारक केलेले १४ दिवसांचे ‘हॉटेल क्वारंटाइन’ (विलगीकरण) बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी त्यांना घरीच विलगीकरण पाळण्याची मुभा दिली आहे.यासाठी विमान प्रवाशांनी परदेशातून प्रवासाला निघतानाच कोविड चाचणी करून घ्यायची आहे. ती निगेटिव्ह असेल तरच त्यांना प्रवास करता येईल. ही माहिती तिथूनच त्यांनी खास पोर्टलवर अपडेट करायची आहे. या माहितीची तपासणी भारतातील विमानतळावर केली जाईल. त्या माहितीची खातरजमा केल्यावर विमानतळावरून त्यांंना घरी क्वारंटाइन होण्याची परवानगी दिली जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.लोहगाव विमानतळावरही याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विमानतळाचे समन्वय अधिकारी अशोक घोरपडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, विमानतळावर रोज दोन ते अडीच हजार प्रवासी परदेशातून व भारतातून पुण्यात येतात. परदेशातून थेट पुण्यात कमी फ्लाईट आहेत.दिल्ली, मुंबईत उतरणारे आणि तिथून पुण्यात येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. केंद्र सरकारने नव्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार १० वर्षे वयाखालील मुले-मुली तसेच वृद्ध व्यक्ती बरोबर असल्यास त्यांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे. यासाठी महापालिकेचे काही कर्मचारी विमानतळावरनियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून प्रवाशांच्या नोंदी, तपासणी अहवाल पाहणे, तो योग्य ठिकाणी पाहणे ही कामे केली जातात.विमान प्रवाशांवर ‘वॉच’घरीच विलगीकरणाची परवानगी दिलेल्या विमान प्रवाशांची दूरध्वनी, मोबाइल क्रमांकासह नाव, पत्ता अशी सर्व माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे दिली जाते. तिथून या प्रवाशांची दर दोन-तीन दिवसांनी माहिती घेतली जाते. - अशोक घोरपडे, समन्वयक, लोहगाव विमानतळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या