शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

केंद्र सरकारने नाणारमध्ये यावे, मग कळेल जनता कशी ठोकरते : सुभाष देसाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 19:59 IST

नाणारवासीयांचा विरोध असताना केंद्र सरकार जर  नाणार येथे प्रकल्प करू इच्छित असेल तर त्यांनी शिवसेनेशी बोलण्याची गरज नाही. त्याऐवजी त्यांनी  नाणार येथील नागरिकांशी बोलावे, मग जनता कशी ठोकरते हे त्यांना कळेल अशा शब्दात  सुभाष देसाई यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

पुणे : नाणारवासीयांचा विरोध असताना केंद्र सरकार जर  नाणार येथे प्रकल्प करू इच्छित असेल तर त्यांनी शिवसेनेशी बोलण्याची गरज नाही. त्याऐवजी त्यांनी  नाणार येथील नागरिकांशी बोलावे, मग जनता कशी ठोकरते हे त्यांना कळेल अशा शब्दात  सुभाष देसाई यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

         नाणार येथे होणाऱ्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. शिवसेनेने या स्थानिक नागरिकांना पाठिंबा  दिला आहे. मात्र केंद्र सरकारने या संबंधी गेल्या महिन्यात  महिन्यात सौदी अरेबिया आणि या महिन्यात अबुदाबीच्या कंपनीसोबत करार केला आहे. अर्थात यामुळे शिवसेना दुखावली असून त्यांनी केंद्राच्या या कृतीबद्दल नाराजी दर्शवली आहे. नवीन औद्योगिक धोरण निश्चित करण्यासाठी उद्योग विभागामार्फत विविध क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद साधण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्येागमंत्री  देसाई यांनी आज येथे उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, परदेशी कंपन्यांसोबत करार करण्यात करताना शिवसेनेला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. जर उद्योग महाराष्ट्रात येणार असतील महाराष्ट्राच्या उद्योग विभागाला, महाराष्ट्र शासनाला कळवणे गरजेचे होते.शिवसेनेला अंधारात ठेऊन हा प्रकल्प करण्याचा प्रयत्न असेल तर हा प्रकल्प होणार नाही.नाणार येथील दहाही ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प होऊ नये असा ठराव केला आहे याची आठवणही त्यांनी करून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रात शिवसेनेच्या मंत्री असलेले अनंत गीते यांनाही कराराच्यावेळी बोलावले नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने शिवसेनेसोबत बोलण्यापेक्षा नाणारच्या जनतेशी बोलावे. मग जनता कशी ठोकरून काढेल हे त्यांना समजेल असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :PuneपुणेSubhash Desaiसुभाष देसाईnanar refinery projectनाणार प्रकल्पShiv Senaशिवसेना