शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

एकविसावे शतक भारताचेच! विजय भटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 4:39 AM

स्वातंत्र्याच्या शतकीय वर्षात म्हणजेच २०४७ मध्ये भारत देश चीनला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकाचा देश असेल. एकविसावे शतक हे भारताचे असून, सध्या सुरू असलेला महत्त्वाचा काळ पुन्हा येणार नाही.

सोलापूर : स्वातंत्र्याच्या शतकीय वर्षात म्हणजेच २०४७ मध्ये भारत देश चीनला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकाचा देश असेल. एकविसावे शतक हे भारताचे असून, सध्या सुरू असलेला महत्त्वाचा काळ पुन्हा येणार नाही. त्यामुळे युवकांनी खूप कष्ट घ्यावे, सुंस्कारित राहून उद्याचा भारत घडवावा, असे आवाहन महासंगणकाचे जनक, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी येथे केले.सोलापूर ह्यलोकमतह्णच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ह्यस्टार २५ह्ण या मालिकेतील ह्यजनरेशन नेक्स्टह्ण ही पहिली विशेष पुरवणी शुक्रवारी प्रकाशित झाली. ह्यजनरेशन नेक्स्टह्णमधील शिलेदारांचा डॉ. भटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी मंत्री आमदार दिलीप सोपल, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, ह्यलोकमतह्णचे संपादक राजा माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे मंचावर होते.डॉ. भटकर म्हणाले, भारताचा इतिहास प्राचीन आहे. आज हा देश युवकांचा असल्याचे मानले जाते. एकविसावे शतक सुरू होताना या शतकाचा जेव्हा अभ्यास झाला तेव्हा कोणत्या देशाचे शतक आहे, याची चर्चा झाली.या अभ्यासाच्या निष्कर्षातून२१ वे शतक हे भारताचेच असल्याचे स्पष्ट झाले. आज भारत चीन, अमेरिकेनंतर तिसºया क्रमांकाचा देश आहे. २०४७ मध्ये जेव्हा स्वातंत्र्याचे शतक साजरे होईल तेव्हा भारत चीनला मागे टाकून जगात प्रथम क्रमांकाचा देश असेल.पालकमंत्री देशमुख, आमदार सोपल यांनी ह्यलोकमतह्णच्या उपक्रमाची प्रशंसा केली. प्रारंभी संपादक राजा माने यांनी प्रास्ताविकात ह्यलोकमतह्णने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन या उपक्रमामागील उद्देश विषद केला.सोलापूर ह्यलोकमतह्णच्या फेसबुक पेजचे अनावरणजनरेशन नेक्स्ट सन्मान सोहळ्यात डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते सोलापूर ‘लोकमत’च्या फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. डॉ. भटकर यांनी फेसबुकच्या साईटवर जाऊन ‘लोकमत’च्या पेजला क्लिक केले तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याचे स्वागत केले.

 

टॅग्स :Solapurसोलापूर