शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एकविसावे शतक भारताचेच! विजय भटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 04:52 IST

स्वातंत्र्याच्या शतकीय वर्षात म्हणजेच २०४७ मध्ये भारत देश चीनला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकाचा देश असेल. एकविसावे शतक हे भारताचे असून, सध्या सुरू असलेला महत्त्वाचा काळ पुन्हा येणार नाही.

सोलापूर : स्वातंत्र्याच्या शतकीय वर्षात म्हणजेच २०४७ मध्ये भारत देश चीनला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकाचा देश असेल. एकविसावे शतक हे भारताचे असून, सध्या सुरू असलेला महत्त्वाचा काळ पुन्हा येणार नाही. त्यामुळे युवकांनी खूप कष्ट घ्यावे, सुंस्कारित राहून उद्याचा भारत घडवावा, असे आवाहन महासंगणकाचे जनक, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी येथे केले.सोलापूर ह्यलोकमतह्णच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ह्यस्टार २५ह्ण या मालिकेतील ह्यजनरेशन नेक्स्टह्ण ही पहिली विशेष पुरवणी शुक्रवारी प्रकाशित झाली. ह्यजनरेशन नेक्स्टह्णमधील शिलेदारांचा डॉ. भटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी मंत्री आमदार दिलीप सोपल, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, ह्यलोकमतह्णचे संपादक राजा माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे मंचावर होते.डॉ. भटकर म्हणाले, भारताचा इतिहास प्राचीन आहे. आज हा देश युवकांचा असल्याचे मानले जाते. एकविसावे शतक सुरू होताना या शतकाचा जेव्हा अभ्यास झाला तेव्हा कोणत्या देशाचे शतक आहे, याची चर्चा झाली.या अभ्यासाच्या निष्कर्षातून२१ वे शतक हे भारताचेच असल्याचे स्पष्ट झाले. आज भारत चीन, अमेरिकेनंतर तिसºया क्रमांकाचा देश आहे. २०४७ मध्ये जेव्हा स्वातंत्र्याचे शतक साजरे होईल तेव्हा भारत चीनला मागे टाकून जगात प्रथम क्रमांकाचा देश असेल.पालकमंत्री देशमुख, आमदार सोपल यांनी ह्यलोकमतह्णच्या उपक्रमाची प्रशंसा केली. प्रारंभी संपादक राजा माने यांनी प्रास्ताविकात ह्यलोकमतह्णने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन या उपक्रमामागील उद्देश विषद केला.सोलापूर ह्यलोकमतह्णच्या फेसबुक पेजचे अनावरणजनरेशन नेक्स्ट सन्मान सोहळ्यात डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते सोलापूर ‘लोकमत’च्या फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. डॉ. भटकर यांनी फेसबुकच्या साईटवर जाऊन ‘लोकमत’च्या पेजला क्लिक केले तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याचे स्वागत केले.

 

टॅग्स :Solapurसोलापूर