शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाच दशकानंतर लढाऊ विमानाद्वारे पाकिस्तानवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 21:36 IST

१९७१ च्या युद्धानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी गेल्या पाच दशकानंतर पहिल्यांदा बॉम्ब हल्ले केले. सुखोई पाठोपाठ भारतीय हवाई दलातील प्रमुख स्ट्राईक विमानांपैकी एक असलेल्या मिराज २०००   विमाने ही शत्रुच्या रडार पासून दुर राहत लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

पुणे : १९७१ च्या युद्धानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी गेल्या पाच दशकानंतर पहिल्यांदा बॉम्ब हल्ले केले. सुखोई पाठोपाठ भारतीय हवाई दलातील प्रमुख स्ट्राईक विमानांपैकी एक असलेल्या मिराज २०००   विमाने ही शत्रुच्या रडार पासून दुर राहत लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ही विमाने फ्रान्सच्या दसाल्ट कंपनीने बनविली असून विमानाच्या या कौशल्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हल्ले करण्यासाठी या विमानांचा वापर करण्यात आला. 

                   मिराज २००० हे मल्टी रोल स्ट्राईक लढाऊ विमाने आहेत. गेल्या ३० वर्षाच्या काळात ५८३ मिराज विमाने वनविण्यात आले आहेत. १९९९ च्या कारगील युद्धात मिराज विमानांनी आपली क्षमता या आधी सिद्ध केली आहे. या युद्धात गायडेड बॉम्बचा वापर करत पाकिस्तानी सैन्याची बंकर भारतीय सैनीकांनी अचूक टिपली होती. लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता, कमी उंचीवरून उडण्याचे कौशल्य तसेच अनेक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता या विमानांमध्ये असल्याने जगातील  प्रमुख लढाऊ विमानांमध्ये या मिराजची गनना होते.

             मिराज हे सिंगल इंजीन असलेले विमान आहे. त्यात रडास डॉप्लर मल्टी टारगेट हे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून यामुळे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता या विमानात आहे. लांब पल्यांच्या मोहिमांसाठी या विमानांचा वापर केला जाऊ शकतो. १९८५ नंतर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ही विमाने दाखल झाली. कारगील युद्धातली अतिऊंचावरून गायडेड बॉम्ब शत्रुच्या बंकरवर टाकून पाकिस्तानी सैन्याला  भारतीय वैमानिकांनी सळो की पळो करून सोडले होते. २००४ नंतर हवाई दलात या विमानांची स्कॉर्डन आणखी वाढविण्यात आल्या. या विमानांच्या आधूनिकीकरणासाठी २०११ मध्ये जवळपास २.२ बिलीअन डॉलर्सची गुंतवणूक भारत सरकारतर्फे करण्यात  आली. क्षेपणास्त्र तसेच मोठ्या वजनाचे बॉम्ब वाहून नेण्यासाठी ९ पॉर्इंट या विनामाच्या पंखावर बसविली आहेत. जवळपास १७ हजार किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता या विमानामध्ये आहेत. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान