शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यातील शेततळे कोरडे ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:28 IST

वालचंदनगर : तळे कोरडे पडल्याने बागायती शेतीला धोका

वालचंदनगर : परिसरातील विहिरी व विंधनविहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शेतकऱ्यांबरोबरच सामान्य जनतेलाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांत होत असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यात थैमान घातले आहे. परंतु इंदापूर तालुक्यातील शेतकºयांना वरदान ठरलेले शेततळे पावसाअभावी कोरडे पडले आहे. या शेततळ्याच्या विश्वासार्हताने हजारो हेक्टर फळबागांची लागवड करण्यात आलेली आहे. तळ्यातच नाही तर मळ्यात येणार कुठून, या म्हणीप्रमाणे हजारो हेक्टर द्राक्षे, डाळींब, पपई, ऊस, बागायती शेतीला धोकादायक ठरत आहे. शेततळ्यात पाणीच नसल्याने शेतकऱ्याने केलेले आर्थिकदृष्ट्या खर्च व कष्ट वाया जाणार असून, पुन्हा शेतकºयांना दुहेरी संकटाचा सामना करण्याची वेळ ओढवलेली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सर्वच तालुक्यांच्या मानाने सर्वांत जास्ती शेततळी आहेत. शेतकºयाने शेतीला पाणीपुरवठा योग्य व व्यवस्थितपणे होण्यासाठी व दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे व ड्रीप या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेकडो एकर जमिनीवर शेततळे उभारण्यात आलेले आहेत. बहुतेक शेतकºयांना शेततळे देण्यात आलेले असून, अनुदानसहित मंजूर करण्यात आलेले आहेत. असंख्य शेतकºयांनी आपल्या स्वखर्चात एक एकर दोन एकरात शेततळी उभारली आहेत . परंतु विहिरी, विंधनविहिरीच्या पाण्याच्या पातळीत पावसाअभावी कमालीची घट झालेली असल्याने वरदान ठरलेले शेततळे शेतकºयांच्या बागांसाठी सध्यातरी शाप ठरलेले दिसत आहे. तालुक्यातील फळबागा जळून जात असल्यामुळे विहिरीत व विंधनविहिरीत पाणीच उपलब्ध नसल्याने शेततळ्याच्या विश्वासावर अवलंबून असणाºया शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणे