शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

इंदापूर तालुक्यातील शेततळे कोरडे ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:28 IST

वालचंदनगर : तळे कोरडे पडल्याने बागायती शेतीला धोका

वालचंदनगर : परिसरातील विहिरी व विंधनविहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शेतकऱ्यांबरोबरच सामान्य जनतेलाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांत होत असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यात थैमान घातले आहे. परंतु इंदापूर तालुक्यातील शेतकºयांना वरदान ठरलेले शेततळे पावसाअभावी कोरडे पडले आहे. या शेततळ्याच्या विश्वासार्हताने हजारो हेक्टर फळबागांची लागवड करण्यात आलेली आहे. तळ्यातच नाही तर मळ्यात येणार कुठून, या म्हणीप्रमाणे हजारो हेक्टर द्राक्षे, डाळींब, पपई, ऊस, बागायती शेतीला धोकादायक ठरत आहे. शेततळ्यात पाणीच नसल्याने शेतकऱ्याने केलेले आर्थिकदृष्ट्या खर्च व कष्ट वाया जाणार असून, पुन्हा शेतकºयांना दुहेरी संकटाचा सामना करण्याची वेळ ओढवलेली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सर्वच तालुक्यांच्या मानाने सर्वांत जास्ती शेततळी आहेत. शेतकºयाने शेतीला पाणीपुरवठा योग्य व व्यवस्थितपणे होण्यासाठी व दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे व ड्रीप या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेकडो एकर जमिनीवर शेततळे उभारण्यात आलेले आहेत. बहुतेक शेतकºयांना शेततळे देण्यात आलेले असून, अनुदानसहित मंजूर करण्यात आलेले आहेत. असंख्य शेतकºयांनी आपल्या स्वखर्चात एक एकर दोन एकरात शेततळी उभारली आहेत . परंतु विहिरी, विंधनविहिरीच्या पाण्याच्या पातळीत पावसाअभावी कमालीची घट झालेली असल्याने वरदान ठरलेले शेततळे शेतकºयांच्या बागांसाठी सध्यातरी शाप ठरलेले दिसत आहे. तालुक्यातील फळबागा जळून जात असल्यामुळे विहिरीत व विंधनविहिरीत पाणीच उपलब्ध नसल्याने शेततळ्याच्या विश्वासावर अवलंबून असणाºया शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणे