शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

शिक्षण क्षेत्रातील विषमता धोकादायक - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 01:55 IST

‘सध्याच्या परिस्थितीत शिक्षण क्षेत्रातील विषमता हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. ही विषमता दूर करायची असेल तर सर्वांनी या विरोधात प्रश्न विचारले पाहिजेत.

पुणे  - ‘सध्याच्या परिस्थितीत शिक्षण क्षेत्रातील विषमता हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. ही विषमता दूर करायची असेल तर सर्वांनी या विरोधात प्रश्न विचारले पाहिजेत. पूर्वी असे नव्हते, सन १९७०-७५ च्या काळात एखाद्या प्रश्नावर लोकांमधून आवाज उठवला जायचा, उठाव व्हायचे, असे मत ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.शाळेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित ‘यशोगाथा विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, शाळेची’ या पुस्तकाचे प्रकाशन कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद जावडेकर होते.माजी विद्यार्थी दलाचे अध्यक्ष अविनाश खंडारे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते मधुकर निरफराके, प्राचार्या वृंदा हजारे, मुख्याध्यापिका मंगला कांबळे, शालेय समितीच्या अध्यक्षा वर्षा गुप्ते, सचिव आॅड. दिलावर खान, काचेश्वर बारसे, दामिनी पवार, रजनी धनकवडे, ज्योती भिलारे, विनोद वाघ, माजी विद्यार्थी दलाचे अविनाश रायरीकर, समीर पवार, प्रशांत राजगुरू, अविनाश भालशंकर उपस्थित होते. मेळाव्याच्या निमित्ताने अनेक माजी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दीपक गायकवाड यांनी आभार मानले.राष्ट्र सेवा दलाचे रावसाहेब पटवर्धन विद्यालय आणि सानेगुरुजी प्राथमिक शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील माजी विद्यार्थी दलाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

टॅग्स :Puneपुणे