शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

समाविष्ट गावे अंधातरीच; पुणे महापालिकेचे नियोजन नसल्याचे सर्वसाधारणसभेत स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:42 IST

समाविष्ट गावांबाबत महापालिकेचे काहीच नियोजन नसल्याचे बुधवारच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. राजाभाऊ लायगुडे यांनी यावर प्रशासानाकडे विचारणा केली होती.

ठळक मुद्देविसर्जीत ग्रामपंचायतींमधून महापालिकेत वर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांना ४ महिने वेतनच नाहीराजाभाऊ लायगुडे यांनी यावर प्रशासानाकडे केली होती विचारणा

पुणे : समाविष्ट गावांबाबत महापालिकेचे काहीच नियोजन नसल्याचे बुधवारच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले.राजाभाऊ लायगुडे यांनी यावर प्रशासानाकडे विचारणा केली होती. विसर्जीत ग्रामपंचायतींमधून महापालिकेत वर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांना ४ महिने वेतन मिळालेले नाही, त्यांचे हाल सुरू आहे, याची जबाबदारी कोण घेणार असे त्यांनी विचारले.सचिन दोडके, युवराज बेलदरे यांनीही हाच प्रश्न प्रशासनानाला विचारला. गावांमध्ये सार्वजनिक आरोग्य चे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप त्यांनी केला.अतिरिक्य आयुक्त शीतल तेली-उगले यांनी तातडीच्या अशा सर्व सेवा दिल्या जात असल्याचे स़ागितले. अन्य बाबीं संदर्भात निधी वर्गीकरण करण्याचे प्रयत्न आयुक्त स्तरावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लायगुडे यांशी वेतनाचे काय असे पुन्हा विचारल्यावर महापौरांनी प्रशासनाने खुलासा केला आहे असे सांगून सभेचे पुढील कामकाज सुरू केले. त्यामुळे पुढे या विषयावर काहीच चर्चा झाली नाही.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे