शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

‘कोरेगाव भीमा विकास आराखड्याची अंमलबजावणी करा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 02:55 IST

शासनाने या परिसराच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

मुंबई : दरवर्षी शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या जनतेला आवश्यक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी विकास आराखड्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शासनाने या परिसराच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी केली.विजयस्तंभ अभिवादन सभेत आठवले म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी त्याचा शेतकºयांना लाभ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासंदर्भात ठोस भूमिका घ्यावी. तसेच राज्य सरकारच्या विविध मागासवर्गीय महामंडळांचीही कर्जमाफी करावी आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून मुस्लिमांना भडकवले जात आहे. मात्र, या कायद्यामुळे मुस्लिमांच्या अस्तित्वाला कोणताही धोका नाही. मुस्लिमाना धोका असल्याचे जाणवले, तर आपला पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील, असेही आठवले सांगितले. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारRamdas Athawaleरामदास आठवले