शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

ऐक्य झाल्यास प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारणार- रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:59 IST

लोकसभेस रामटेक किंवा दक्षिण-मध्य मुंबई या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे आठवले यांनी सांगितले.

पुणे : भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय गटाच्या ऐक्यामध्ये काम करण्याची माझी तयारी आहे. मात्र, त्यासाठी ऐक्य झाले पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरूवारी व्यक्त केले.लोकसभेस रामटेक किंवा दक्षिण-मध्य मुंबई या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ते म्हणाले, आंबेडकरी जनतेकडून आरपीआय गटाचे ऐक्य झाले पाहिजे, अशी भूमिका व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे.आरपीआयचा २ मे रोजी मोर्चाअ‍ॅट्रोसिटी कायद्यात बदल करू नये. त्याचप्रमाणे अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत डावलले जाते. त्यामुळे केंद्राने पदोन्नती आरक्षणासाठी कायदा तयार करावा. तसेच कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी. संभाजी भिडे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यामुळे ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करावी आदी मागण्यांसाठी २ मे रोजी सर्व जिल्ह्यांत मोर्चा काढण्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला, असेही आठवले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर