शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

अतिआत्मविश्वास, अपुरी तयारी नडली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 02:27 IST

आशियाडमधील कबड्डीतील पराभवावर प्रतिक्रिया : गुणवान खेळाडूंना सर्वच स्तरावर डावलण्याचा परिणाम

पुणे : इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीतील भारताच्या वर्चस्वाला इराणच्या संघाने सुरूंग लावला. पुरूष आणि महिला या दोन्ही गटांत भारताला विजेतेपदाचा दावेदार समजले जात होते. मात्र, अतिआत्मविश्वास आणि अपुरी तयारी भारतीय संघाला नडली. यामुळे दोन्ही गटामध्ये हा संघ इराणविरूद्ध पराभूत झाला, अशी प्रतिक्रिया कबड्डी क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

आशियाई स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारत कबड्डीतील सुवर्णपदकापासून वंचित राहिला. या संघाला पुरूष गटात कांस्यपदकावर तर महिला गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरूष गटामध्ये उपांत्य फेरीत इराणने भारताचे आव्हान२७-१८ने संपविले. महिला गटात सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय महिला इराणकडून २७-२४ असा निसटत्या फरकाने पराभूत झाला.अनेक चुका झाल्याखेळाडूंची निवड, अतिआत्मविश्वास आणि योग्य डावपेचातील अपयश पराभवास कारणीभूत ठरले. इराणच्या गुणवान संघाविरूद्ध मागील वेळी अवघ्या एका गुणाने आपण जिंकलो होतो. यातून आपण काहीच बोध घेतला नाही. केवळ प्रो कबड्डी लीगमधील स्टार्सना खेळवणेही भोवले.- शांताराम जाधव,अर्जुन पुरस्कारविजेतेतांत्रिक फरक निर्णायकतांत्रिक गोष्टींतील वर्चस्व हा भारत आणि इराण या संघांतील फरक निर्णायक ठरला. काही वर्षांपासून या देशाने सातत्याने प्रगती केली आहे. तरीही या संघाविरूद्ध आपला खेळ इतका खालावेल, अशी अपेक्षा नव्हती. फिटनेसबाबतीतही आपले दोन्ही संघ मागे होते.- शकुंतला खटावकर,अर्जुन पुरस्कारविजेत्या

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडा