शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

अतिआत्मविश्वास, अपुरी तयारी नडली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 02:27 IST

आशियाडमधील कबड्डीतील पराभवावर प्रतिक्रिया : गुणवान खेळाडूंना सर्वच स्तरावर डावलण्याचा परिणाम

पुणे : इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीतील भारताच्या वर्चस्वाला इराणच्या संघाने सुरूंग लावला. पुरूष आणि महिला या दोन्ही गटांत भारताला विजेतेपदाचा दावेदार समजले जात होते. मात्र, अतिआत्मविश्वास आणि अपुरी तयारी भारतीय संघाला नडली. यामुळे दोन्ही गटामध्ये हा संघ इराणविरूद्ध पराभूत झाला, अशी प्रतिक्रिया कबड्डी क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

आशियाई स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारत कबड्डीतील सुवर्णपदकापासून वंचित राहिला. या संघाला पुरूष गटात कांस्यपदकावर तर महिला गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरूष गटामध्ये उपांत्य फेरीत इराणने भारताचे आव्हान२७-१८ने संपविले. महिला गटात सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय महिला इराणकडून २७-२४ असा निसटत्या फरकाने पराभूत झाला.अनेक चुका झाल्याखेळाडूंची निवड, अतिआत्मविश्वास आणि योग्य डावपेचातील अपयश पराभवास कारणीभूत ठरले. इराणच्या गुणवान संघाविरूद्ध मागील वेळी अवघ्या एका गुणाने आपण जिंकलो होतो. यातून आपण काहीच बोध घेतला नाही. केवळ प्रो कबड्डी लीगमधील स्टार्सना खेळवणेही भोवले.- शांताराम जाधव,अर्जुन पुरस्कारविजेतेतांत्रिक फरक निर्णायकतांत्रिक गोष्टींतील वर्चस्व हा भारत आणि इराण या संघांतील फरक निर्णायक ठरला. काही वर्षांपासून या देशाने सातत्याने प्रगती केली आहे. तरीही या संघाविरूद्ध आपला खेळ इतका खालावेल, अशी अपेक्षा नव्हती. फिटनेसबाबतीतही आपले दोन्ही संघ मागे होते.- शकुंतला खटावकर,अर्जुन पुरस्कारविजेत्या

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडा