शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

अतिआत्मविश्वास, अपुरी तयारी नडली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 02:27 IST

आशियाडमधील कबड्डीतील पराभवावर प्रतिक्रिया : गुणवान खेळाडूंना सर्वच स्तरावर डावलण्याचा परिणाम

पुणे : इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीतील भारताच्या वर्चस्वाला इराणच्या संघाने सुरूंग लावला. पुरूष आणि महिला या दोन्ही गटांत भारताला विजेतेपदाचा दावेदार समजले जात होते. मात्र, अतिआत्मविश्वास आणि अपुरी तयारी भारतीय संघाला नडली. यामुळे दोन्ही गटामध्ये हा संघ इराणविरूद्ध पराभूत झाला, अशी प्रतिक्रिया कबड्डी क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

आशियाई स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारत कबड्डीतील सुवर्णपदकापासून वंचित राहिला. या संघाला पुरूष गटात कांस्यपदकावर तर महिला गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरूष गटामध्ये उपांत्य फेरीत इराणने भारताचे आव्हान२७-१८ने संपविले. महिला गटात सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय महिला इराणकडून २७-२४ असा निसटत्या फरकाने पराभूत झाला.अनेक चुका झाल्याखेळाडूंची निवड, अतिआत्मविश्वास आणि योग्य डावपेचातील अपयश पराभवास कारणीभूत ठरले. इराणच्या गुणवान संघाविरूद्ध मागील वेळी अवघ्या एका गुणाने आपण जिंकलो होतो. यातून आपण काहीच बोध घेतला नाही. केवळ प्रो कबड्डी लीगमधील स्टार्सना खेळवणेही भोवले.- शांताराम जाधव,अर्जुन पुरस्कारविजेतेतांत्रिक फरक निर्णायकतांत्रिक गोष्टींतील वर्चस्व हा भारत आणि इराण या संघांतील फरक निर्णायक ठरला. काही वर्षांपासून या देशाने सातत्याने प्रगती केली आहे. तरीही या संघाविरूद्ध आपला खेळ इतका खालावेल, अशी अपेक्षा नव्हती. फिटनेसबाबतीतही आपले दोन्ही संघ मागे होते.- शकुंतला खटावकर,अर्जुन पुरस्कारविजेत्या

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडा