शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

ओतूर परिसरात तासभर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST

सोयाबीन व भुईमूग या पिकांना जीवदान -- ओतूर : ओतूर विभागात गेले १५ दिवस दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले ...

सोयाबीन व भुईमूग या पिकांना जीवदान

--

ओतूर :

ओतूर विभागात गेले १५ दिवस दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते या विभागात प्रामुख्याने सोयाबीन व काही प्रमाणात भुईमूग हे पिक घेतले जाते. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी पूर्व मशागती करुन काहींनी पेरण्या केल्या होत्या सोयाबीन व भुईमूग या पिकांचा उतार होऊन पिके तरारून आली होती परंतु गेले १५ दिवस पावसाने दडी मारली कधी कडक उन कधी नुसतेच ढगाळ वातावरण होते पेरणीनंतर चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत होता. काही शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली. पिकांची उतरण झाली पण वाढीसाठी पावसाची आवश्यकता होती पण आज तासभर जोरदार पाऊस झाल्याने या विभागातील भुईमूग सोयाबीन या पिकांना जीवदान मिळाले असल्याचे उदायपूर येथे शेतकरी राहुल शिंदे, डोमेवाडीचे चैतन्य फार्मर क्लबचे सदस्य बबनराव भोरे यांनी सांगितले. टाँमेटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठल्यामुळे टाँमेटो उत्पादक शेतकऱ्यांच्या टाँमेटो पिकांचे पाणी साठल्यामुळे नुकसान झाले आहे असल्याची माहिती रोहोकडीचे शेतकरी पोपट घोलप यांनी दिली. हा पाऊस ओतूर परिसर डोमेवाडी उदापूर डिंगोरे आंबेगव्हाण पाचघर धोलवड रोहोकडी आदी ठिकठिकाणी झाल्याने बळीराजा सुखावला आहे