शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: January 24, 2017 01:18 IST

मोई(ता. खेड) येथील रसायनमिश्रित पाण्यामुळे इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे. खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहणारी

कुरुळी : मोई(ता. खेड) येथील रसायनमिश्रित पाण्यामुळे इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे. खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहणारी तीर्थक्षेत्र देहू-आळंदी व शेतीला वरदान असणारी इंद्रायणी नदी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रसायन, मैलामिश्रित सांडपाण्यामुळे जीवघेणी ठरू लागली आहे.पावसाळ्यात इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असते. रसायन, मैलामिश्रित सांडपाण्यामुळे पाणी दूषित झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.रसायन, मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता पिंपरी-चिंचवड महापालिका थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडते. यामुळे जनावरेही हे पाणी पित नाहीत. सातत्याने हे पाणी नदीपात्रात सोडल्याने जलचर प्राणी कमी होत आहेत. नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ सुमारे वीस ते पन्नास रुपये खर्च करून पिण्यासाठी पाणी विकत घेत आहेत. यामुळे परिसरातील ग्रामस्थ, नागरिकांना अनेक प्रकारच्या आजाराने मरणयातना सहन कराव्या लागत आहे. या पाण्यामुळे परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.(वार्ताहर)