शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
3
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
4
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
5
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
6
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
7
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
8
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
9
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
10
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
11
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
12
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
13
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
14
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
15
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
16
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
17
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
18
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
19
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
20
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
Daily Top 2Weekly Top 5

गाळपात ‘कर्मयोगी’ जिल्ह्यात प्रथम, हर्षवर्धन पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 23:48 IST

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत राज्यसरकार गंभीर नसून उजनीच्या पाण्याचे व्यवस्थापन नाही. सर्व सभासदांनी केलेल्या सहकायार्मुळे कर्मयोगीने आतापर्यंत ९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

बिजवडी : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत राज्यसरकार गंभीर नसून उजनीच्या पाण्याचे व्यवस्थापन नाही. सर्व सभासदांनी केलेल्या सहकायार्मुळे कर्मयोगीने आतापर्यंत ९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. गळपात कर्मयोगी जिल्ह्यात क्रमांक एकला असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील थोरात वस्ती येथे दत्तात्रय थोरात यांनी स्वखचार्ने बांधलेल्या दत्त मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभ (दि.७) आयोजित केला होता. यावेळी हभप अंकुश महाराज माने (न्हावी) यांचे काल्याचे कीर्तन झाले. तसेच सर्व विधिवत पुजा करून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दत्त मूतीर्ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.यावेळी झालेल्या भाषणात पाटील म्हणाले पूर्वी इंदापूर हा दुष्काळी भाग होता मात्र कर्मयोगी भाऊंनी त्यावेळी केलेल्या नियोजनामुळे तसेच सर्व सभासद वर्गाने केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. तसेच सध्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार गंभीर नाही. उजनीच्या पाण्यावर कोणाचे नियंत्रण नाही. आपल्याला खडकवासल्याचे पाणी मिळत नाही. कर्मयोगी महिनाअखेर तिन्ही २ पंधरवडा चे पेमेन्ट करणार आहे. तसेच आपण केलेल्या सहकायार्मुळे कर्मयोगी आज अखेर ९ लाख मेट्रीम टन उसाचे गाळप केल आहे. नक्कीच कार्यक्षेत्रातील सर्व गाळप पूर्ण करणार तसेच कर्मयोगी गाळपाच्या बाबतीत देखील पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगितले.कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुरविल्या जाणाºया सोयी, ऊसतोड कामगार यामुळे या कारखान्यात ऊस देण्यासाठी परिसरात शेतकºयांची जणू स्पर्धा लागते. त्या प्रत्येकाचा ऊस जावा यासाठी कारखाना प्रयत्नशील असून त्यांना चांगला भाव देण्याचा प्रयत्न आहे.यावेळी दत्तात्रय थोरात, सचिन थोरात, वनाधिकारी दोरगे, भूषण काळे, सुभाष भोसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणे