शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

मांजरेवाडी परिसरात रानडुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:02 IST

पिकांचे नुकसान : प्रतिकार करताच शेतकऱ्यांवरच करतात हल्ला

दावडी : खेड तालुक्यातील मांजरेवाडी, टाकळकरवाडी येथे रानडुकरांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे शेतकºयांनी लावलेले कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. या परिसरात रोज रानडुकरांचा धुमाकूळ पाहायला मिळतो. याबाबत अनेकदा तक्रार करूनही वनविभागाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. मांजरेवाडी येथील एक शेतकरी भगवान मांजरे यांच्या शेतात रानडुकरांनी धुमाकूळ घालून संपूर्ण कांदापिकाचे नुकसान केले आहे.

जवळपास दोन एकर शेतातील कांदापिकाचे नुकसान झाले आहे. मांजरेवाडी, टाकळकरवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी डोंगरालगत आहेत. या परिसरात रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. रानडुकरांच्या टोळ्या या परिसरात फिरत आहेत.शेतकऱ्यांनी घेतलेले कांदापिक, बटाटा, तसेच मकापिकाची कणसे रानडुकरे खाऊन नुकसान करीत आहेत. तसेच कधी भारनियमन असल्यास शेतकºयांना रात्रीच्या वेळी पिकांना द्यावे लागते. या रानडुकरांच्या टोळीच्या भीतीमुळे शेतकरी रात्रीचे पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत. तसेच शेतकºयांनी प्रतिकार केला असता, ही रानडुकरे शेतकºयांच्याच अंगावर धावून येत आहेत. रानडुकरांच्या सततच्या त्रासामुळे या परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.पिकांचे नुकसानखेड तालुक्याच्या पूर्व भागात कांदा हेच प्रमुख पीक असताना कमी पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत आहे. परंतु पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेतच रानडुकरांनी संपूर्ण पिकाची नासाडी केली आहे.वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुंपण करतो. त्यात मात्र एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास वनविभाग शेतकºयाच्याच मानगुटीवर बसतो.४शेतकºयांच्या तोंडचा घास काढून न घेता शासनाने वन्यप्राण्यांची योग्य दखल घेऊन त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी