शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पाण्याचे नियोजन करा- पालकमंत्री गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:17 IST

चालू वर्षी दुष्काळाची स्थिती भीषण असून, उपलब्ध पाण्याचे पुढील पावसाळ्यापर्यंत सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शिक्रापूर : पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याबरोबरच जनावरांचा चाराप्रश्न गंभीर बनत आहे. चालू वर्षी दुष्काळाची स्थिती भीषण असून, उपलब्ध पाण्याचे पुढील पावसाळ्यापर्यंत सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधिकाऱ्यांना दिले.शिरूर तालुक्याची दुष्काळ आढावा बैठक शिक्रापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली होती. बैठकीस विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार पोपट गावडे, सूर्यकांत पलांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सभापती मंगलदास बांदल, जि. प. सदस्या रेखा बांदल, सभापती विश्वास कोहकडे, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान शेळके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान जाधव, माजी सरपंच राम सासवडे, वाजेवाडीचे उपसरपंच अमित सोनवणे व अधिकारी बैठकीला उपस्थित होते.पाबळ, केंदूर, कान्हूरमेसाई, खैरेनगर, मिडगुलवाडी, धामारी शास्ताबाद, खैरेवाडी या गावात भीषण दुष्काळ राहणार असून या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाºयांना करण्यात आल्या. या वेळी प्रांताधिकारी भाऊ गलांडे, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी संदीप जठार, महावितरणचे नितीन महाजन, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, फॉरेस्ट अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.रब्बी हंगामाची पिके हाताला येऊन पिण्याचे पाणी गावांना मिळाले पाहिजे, अशा पद्धतीने चासकमान धरणाच्या पाण्याचे नियोजन करावे. पाणीगळती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. जनावरांसाठी चारा डेपो नियोजन करावे. आमदार वळसे पाटील यांनी अधिकाºयांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन करावे. कायमस्वरूपी पाणीटंचाई असलेल्या पश्चिम भागातील गावात टंचाई निधीतून कायमस्वरूपी खात्रीचे पाणी मिळेल अशी योजना राबवावी, अशी सूचना केली.- गिरीश बापट, पालकमंत्री

टॅग्स :girish bapatगिरीष बापटdroughtदुष्काळ