शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

सोयाबीनमुळे भुईमुगाचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:24 IST

नगदी पिकांकडे लक्ष; रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे बसला फटका

ओझर : जुन्नर तालुक्यात खरीप हंगामात या वर्षी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून, सोयाबीनच्या तुलनेत भुईमूग पिकाची पेरणीत निम्मयाने घट झाली आहे.सोयाबीन व भुईमुग या पिकांकडे शेतकरी वर्ग नगदी पीक म्हणून पाहत आहे. दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरीपणामुळे व जमिनीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीतील भुईमूग पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक घटकांच्या विनाशामुळे या पिकाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होत आहे.जुन्नर तालुक्यात या वर्षी सोयाबीन पिकाची ६ हजार ७०० हेक्टरवर तर भुईमुग पिकाची ३ हजार ५०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबिन पिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये खर्च येतो. तर हेक्टरी २५ मेट्रिक टन उत्पादन मिळत असल्याचे तालुका कृषि अधिकारी हिरामन शेवाळे व जुन्नर तालुका कार्यालयीन कृषी अधिकारी बापू रोकडे यांनी सांगितले.सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी या हंगामत तालुका कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव मंडल विभागात शेतकरी गटा मार्फत केडीएस ३४४ या वाणाची प्रतेकी १० हेक्टरवर ८ प्रकल्पात नारायणगांव, पिंपळवंडी, कुरण, ओझर, धालेवाडी तर्फे हवेली, खोडद, वडगाव कांदळी गावातील शेतकºयांना सोयाबीन बी पुरविन्यात आले असून त्यांची पेरणी बीबीएफ (रुंद सरी वरुंभा) पद्धतीने करण्यात आली आहे.३४ गावांमधे सोयाबीन पिकावर एकात्मिक किड व्यावस्थापनांतर्गत पक्षी थांबे, फेरोमन सापळे लावण्यात आले आहेत. या प्रकल्पास महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक व अधिकारी यांनी भेट देवून उत्पादन वाढीच्या उपक्रमबाबत समाधान व्यक्त केले. प्रकल्पातील प्रात्यक्षिक व माइक्रो निरीक्षण नोंदणीसाठी कृषि पर्यवेक्षक रामचंद्र गाडेकर, घनश्याम भादेकर, तान्हाजी भुजबळ, मालती गायकवाड, सुजाता पंधे, मनीषा ठोंबरे, पुष्पलता वाबळे, आशा सहारे, पी. जी. अडगळे यांनी किड रोगाविषयी मार्गदर्शन केले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे