शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

प्रशासनावर " वचक " असणाऱ्या अजितदादांच्या तालुक्यातच ग्रामसेवक ढिम्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 20:33 IST

उच्चशिक्षित डॉक्टर सरपंचांची थेट मुख्याधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ठळक मुद्देकामे न करणाऱ्या ,भ्रष्टाचारी ग्रामसेवकांना निलंबित करा

बारामती : प्रशासनावर वचक असणाऱ्या  उपमुख्यमंत्री 'अजितदादां' च्या बारामती तालुक्यातच काही ग्रामसेवक उदासीनतेने कामकाज करीत असल्याची तक्रार उच्चशिक्षित डॉक्टर असणाऱ्या  महिला सरपंचांनी केली आहे. तालुक्यातील मेडद गावच्या सरपंच डॉ उज्वला पांडुरंग गावडे यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घालत तक्रार आहे.कामे न करणाऱ्या , भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांना निलंबित करण्याची मागणी डॉ गावडे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले आहे.त्यामुळे ग्रामपंचातीची विदारक अवस्थेवर चर्चा रंगली आहे. सरपंच डॉ गावडे यांनी बारामती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.  या निवेदनानुसार, अजित पवार यांच्यासारखे कर्तबगार व प्रशासनावर वचक व जनतेची तत्परतेने कामे करणारे नेते अहोरात्र काम करतात.मात्र, बारामती तालुक्यात मात्र ग्रामपंचायतीच्या कारभाराची अवस्था भयावह व विदारक आहे.मौजे मेडद व इतर तालुक्यातील ग्रामपंचायती फक्त १ ते २ तास उघड्या असतात.वास्तविक या ग्रामपंचायती सकाळी १० ते सायं.६ वाजेपर्यंत खुल्या असणे आवश्यक आहे,ग्रामसेवक पूर्ण वेळ हजर असावेत,नियुक्तीच्या ठिकाणी त्यांनी राहावे,कामगारांवर  ग्रामसेवकांचा अंकुश हवा,ग्रामसेवकांवर गटविकास अधिकारी यांचा अंकुश हवा,ग्रामसेवकांनी तेथून दिलेली कामे तत्परतेने करावीत,जे ग्रामसेवक कामे करत नाहीत,टाळाटाळ करतात,भ्रष्टाचार करतात, वरिष्ठ कार्यालयास खोटी माहिती देवून दिशाभूल करतात त्यांना तात्काळ निलंबित करावे. कर्मचारांच्यावर ग्रामसेवक कार्यवाही करत नाहीत. ग्रामसेवकावर वरिष्ठ कार्यालय कार्यवाही करत नाही.या प्रशाशनाच्या सुस्त,ढिसाळ कारभार बदलायला हवा.नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीत,  आज सध्या २१ व्या शतकातील प्रगत भारत देशात ग्रामपंचायतीत असा कारभार चालत असेल तर देशाची प्रगती कधी होणार,असा सवाल सरपंच डॉ गावडे यांनी केला आहे. —————————————————... गाव सुधारेल तर देश सुधारेलह्यगाव सुधारेल तर देश सुधारेलह्ण तरी     आपण ग्रामपंचायतिचा कारभार सुधारण्यासाठी संबंधितावर आदेश व कार्यवाही करावी. तसेच मौजे-मेडद ग्रामसेवकांची अर्धवट कामे पूर्ण झाल्यानंतर व नवीन ग्रामसेवक नियुक्त झाल्यानंतर,सरपंचाच्या संमतीने रजेवर पाठवावे,अशी मागणी सरपंच डॉ गावडे यांनी केली आहे.या बाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे.शिवाय प्रत्यक्ष भेटुन तालुक्यातील वास्तव मांडणार असल्याचे मेडद च्या सरपंच डॉ पांडुरंग गावडे यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना सांगितले.                    

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारgram panchayatग्राम पंचायत