शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

सरकारचा आर्थिक व्यभिचार, गरिबांच्या नावे लावले कुंकू; उद्योगपतींशी थाटला संसार - श्रीपाल सबनीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 02:28 IST

गरिबांच्या कल्याण योजनांचा पैसा कपात करून राजकोषिय तोटा नियंत्रणात आणण्याचा प्रकार समाजवादी लोकशाहीविरोधी आहे.

सहकारनगर - गरिबांच्या कल्याण योजनांचा पैसा कपात करून राजकोषिय तोटा नियंत्रणात आणण्याचा प्रकार समाजवादी लोकशाहीविरोधी आहे. जीडीपीच्या नावे करोडो रुपये बड्या उद्योगपतींच्या हस्तांतरित करणे. दलित, आदिवासी, शेतकरी घटकांसाठी घातक आहे. देशाचे सरकार गरीब वंचितासाठी कि भांडवलंदारासाठी? गरिबांच्या नावाचे कुंकू लावून उद्योपतीशी संसार करणारे सरकार समाजवादी कसे? असा सवाल साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केला.दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या विद्यमाने अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचे ३४१ वे पुष्प गुंफण्यात आला. ‘भारतीय अर्थव्यवस्तेची दिशा कोणती? व अच्छे दिन कोणाचे?’ या विषयावर सबनीस बोलत होते. बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी, कॉँग्रेसचे नेते अ‍ॅड. अभय छाजेड, दलित स्वयंसेवक संघाचे संघप्रमुख सोपानराव चव्हाण उपस्थित होते.सबनीस म्हणाले, ‘‘सरकारकडे शेतकरी कार्याच्या विकासासाठी पैसे नाहीत पण बड्या भांडवलंदारासाठी आहेत. अर्थव्यस्थेस चुना लावून मल्या-मोदी परदेशात पळाले आणि शेतीच्या कर्जात शेतकरी फासावर लटकले. गॅस, वीज, गरिबांची पेन्शन अशा काही मोदींच्या योजना गौरवास्पद आहेत. पण गरिबांची-वंचितांची दरिद्री अवस्था वाढली कारण अंबानीची श्रीमंती वाढली. याला सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत आहे.प्रा. बाबासाहेब जाधव, नकुसाताई लोखंडे, महेंद्र गायकवाड, गणेश भालेराव, सोपान खुडे यांच्या गीताने सुरुवात झाले. त्यानंतर भारतीय संविधानाचे उद्देशिक यांनी केले. सुजित रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले. माजी संघप्रमुख दादासाहेब सोनावणे यांनी आभार मानले. नीलेश वाघमारे, संजय केंजले, लक्ष्मण लोंढे, गणेश भालेराव, अभिषेक पाटणकर, साहेबराव खंडाळे, राजू धडे, विजय जगताप, नारायण डोलारे यांनी संयोजन केले.संपत्तीचा मोठा वाटा उद्योगपतींनी लुबाडलाविश्वास उटगी यांनी म्हणाले, भांडवलशाहीच्या चौकटीत राहूनही सार्वजनिक क्षेत्राच्या विकासामुळे देशाचे पायाभूत उभे राहू शकते. त्याचबरोबर खासगी क्षेत्राचाही विकास व्हायला मदत झाली. गेल्या २५ वर्षांतील जागतिकीकरणाच्या धोरणामुळे कामगार, कष्टकरी शेतकरी वर्गाने निर्माण केलेल्या संपत्तीचा प्रचंड मोठा वाटा उद्योगपतींनी लुबाडला.

टॅग्स :Governmentसरकार