शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

गेल्या पन्नास वर्षात जमले नाही ते पाच वर्षात मोदींनी केले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 20:33 IST

 संस्काराशिवाय माणूस म्हणजे जनावर आहे , मनावर संस्कार असल्यास माणूस आनंदी राहतो. लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर कोणतेच विकास काम अशक्य नाही.

पुणे : संस्काराशिवाय माणूस म्हणजे जनावर आहे , मनावर संस्कार असल्यास माणूस आनंदी राहतो. लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर कोणतेच विकास काम अशक्य नाही. आणि गेल्या काही वर्षातच आमच्या पक्षातील नगरसेवकांनी विकास कामाचा सपाटाच चालू केला आहे,  गेल्या पन्नास वर्षात जमले नाही ते पाच वर्षात मोदींनी केले, असे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले . सिंहगड रस्त्यावरील आनंदनगरमधील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना बापट म्हणाले , कोर्ट कचेरी करण्यापेक्षा नागरिकांनी सामाजिक कार्यात वेळ खर्ची करावा,  लोकप्रतिनिधींनी विकासकामे जरूर करावीत मात्र, नागरी समश्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आमदार भीमराव तापकीर,  महापौर मुक्ता टिळक यांचीही यावेळी भाषणे झाली. नगरसेविका मंजुषा दीपक नागपुरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या संस्कार शिल्पाचे ,चैत्यन्य उद्यान व कै बाळासाहेब उर्फ नरहरी कुदळे पाटील येथे ऍमिनिटी उद्यान तसेच स्मार्ट अर्बन पुथपाथ चे  उदघाटन यावेळी करण्यात आले. यावेळी विध्यार्थ्यानी मल्लखांबाचे प्रात्यक्षिकही पालकमंत्राच्या समोर सादर केले. त्यास पालकमंत्र्यांनी दाद दिली. यावेळी भाजपा खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष अरुण राजवाडे, नगरसेविका ज्योती गोसावी, माधुरी सहस्रबुद्धे, अनिता कदम, राजश्री नवले, आनंद रिठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 

टॅग्स :girish bapatगिरीष बापटNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा