शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गेल्या पन्नास वर्षात जमले नाही ते पाच वर्षात मोदींनी केले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 20:33 IST

 संस्काराशिवाय माणूस म्हणजे जनावर आहे , मनावर संस्कार असल्यास माणूस आनंदी राहतो. लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर कोणतेच विकास काम अशक्य नाही.

पुणे : संस्काराशिवाय माणूस म्हणजे जनावर आहे , मनावर संस्कार असल्यास माणूस आनंदी राहतो. लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर कोणतेच विकास काम अशक्य नाही. आणि गेल्या काही वर्षातच आमच्या पक्षातील नगरसेवकांनी विकास कामाचा सपाटाच चालू केला आहे,  गेल्या पन्नास वर्षात जमले नाही ते पाच वर्षात मोदींनी केले, असे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले . सिंहगड रस्त्यावरील आनंदनगरमधील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना बापट म्हणाले , कोर्ट कचेरी करण्यापेक्षा नागरिकांनी सामाजिक कार्यात वेळ खर्ची करावा,  लोकप्रतिनिधींनी विकासकामे जरूर करावीत मात्र, नागरी समश्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आमदार भीमराव तापकीर,  महापौर मुक्ता टिळक यांचीही यावेळी भाषणे झाली. नगरसेविका मंजुषा दीपक नागपुरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या संस्कार शिल्पाचे ,चैत्यन्य उद्यान व कै बाळासाहेब उर्फ नरहरी कुदळे पाटील येथे ऍमिनिटी उद्यान तसेच स्मार्ट अर्बन पुथपाथ चे  उदघाटन यावेळी करण्यात आले. यावेळी विध्यार्थ्यानी मल्लखांबाचे प्रात्यक्षिकही पालकमंत्राच्या समोर सादर केले. त्यास पालकमंत्र्यांनी दाद दिली. यावेळी भाजपा खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष अरुण राजवाडे, नगरसेविका ज्योती गोसावी, माधुरी सहस्रबुद्धे, अनिता कदम, राजश्री नवले, आनंद रिठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 

टॅग्स :girish bapatगिरीष बापटNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा