शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

''त्या कोवळ्या फुलांचा' हुंकार ऐकणारा गझलकार अनिल कांबळे यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 20:19 IST

'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी' सारखी संवेदनशील गझल लिहीणाऱ्या कवी अनिल कांबळे यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले.

पुणे : 'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी' सारखी संवेदनशील गझल लिहीणाऱ्या कवी अनिल कांबळे यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. ते ६६ वर्षांचे होते .त्यांच्या मागे पत्नी आरती व मुली प्रेरणा व प्रतिभा असा परिवार आहे. 

    अतिशय तरल, वास्तववादी आणि तितक्याच साध्या, सोप्या शब्दात आशय मांडणारे म्हणून कांबळे यांची महाराष्ट्रात ओळख होती. गझल प्रकारात सहजतेने त्यांनी मांडलेले विषय अनेकांनी गाण्यात रुपांतरीत केले. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेली आणि गायलेली त्यांची 'त्या कोवळ्या फुलांचा' ही गझल विशेष गाजली. कांबळे यांनी गझलेच्या प्रचार आणि प्रसाराच्या करीता आयुष्यभर काम केले. ते युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशनचे संस्थापक होते. तसेच अभिजात कला अकादमीचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य वर्तुळावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या गाजलेल्या गझलेचा शेर खास लोकमतच्या वाचकांकरिता :

माणसे गेली तरी सावल्या उरतात मागे 

हे उन्हाचे खेळ सारे, का असे छळतात मागे 

याशिवाय त्यांची त्या कोवळ्या फुलांचा ही कविताही आवर्जून वाचावी अशीच आहे. 

त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला

पैशात भावनेचा व्यापार पाहीला मी

अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीहीनजरेत वासनेचा श्रृंगार पाहीला मी

रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतूवस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहीला मी

थोडा उजेड ज्याला मागावयास गेलोतो सूर्य ही जरासा लाचार पाहीला मी

टॅग्स :Deathमृत्यूcultureसांस्कृतिक