शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

संकुचित विचारसरणीच्या कोंडवाड्याविरोधात एल्गार, गणेश देवी यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 05:16 IST

संकुचित विचारसरणीचे पिंजरे आणि कोंडवाड्यातून बाहेर पडणारा समाज निर्माण व्हावा, यासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे : संकुचित विचारसरणीचे पिंजरे आणि कोंडवाड्यातून बाहेर पडणारा समाज निर्माण व्हावा, यासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी पुढाकार घेतला आहे. जाती-धर्माच्या भिंती दूर सारुन जे विवाहास तयार असणाऱ्या तरूण-तरुपींना संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. २ ते १० आॅक्टोबर दरम्यान किमान १०० तरुणांचा प्रतिसाद न मिळाल्यास उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.‘लोकमत’शी बोलताना डॉ. गणेश देवी म्हणाले, ‘आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहांना होणारा विरोध, त्यातून होणारे आॅनर किलिंगसारखे प्रकार अशा घटनांनी समाज ढवळून निघाला आहे. लग्नाचा निर्णय घेताना जे तरुण जात, धर्माचा विचार करणार नाहीत, त्यांनी २ ते १० आॅक्टोबर दरम्यान माझ्याशी संपर्क साधावा. दररोज किमान नऊ-दहा तरुण-तरुणींचा प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. तसा प्रतिसाद न मिळाल्यास मी त्या दिवशी फक्त पाणी पिऊन उपोषण करेन.तरुण-तरुणींनी माहिती पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या अनोख्या अभियानाला साहित्य, कला, सामाजिकअशा विविध क्षेत्रांतून उदंड प्रतिसाद मिळत आहे. वसंत आबाजी डहाके, प्रज्ञा दया पवार, विद्या बाळ, प्रभा गणोरकर, नीरजा, डॉ. हमीद दाभोलकर, अंजली मायदेव, अन्वर राजन, सुभाष वारे, सुनिती सु. र., गीताली वि. म., उल्का महाजन, महावीर जोंधळे, धनाजी गुरव, संभाजी भगत अशा अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र