शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

गहुंजे - साळुंब्रे साकव पूल गेला पाण्याखाली; शेतकरी व कामगारांची गैरसोय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 11:51 IST

नागरिकांना घालावा लागतोय १० किमीचा वळसा...

गहूंजे (पुणे): पवन मावळात होत असलेल्या दमदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाल्याने मावळातील गहुंजे-साळुंब्रे गावांना जोडणारा साकव पुल पूर्णपणे पाण्यात गेला आहे. पुलावरून वाहत असलेल्या जोरदार पाण्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी पंचक्रोशीतील शेतकरी, दुधव्यावसायिक व कामगार वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. शेतकरी व कामगारांना ९ -१० किलोमीटरचा वळसा घालून दुसऱ्या मार्गाने ये-जा करावी लागत आहे. 

गहुंजे - साळुंब्रे साकव पूल पाण्याखाली गेल्याने साळुंब्रे गावातून देहूरोड, पिंपरी -चिंचवड परिसरात शाळा महाविद्यालयात येणारे विद्यार्थी तसेच पिंपरी, भोसरी व चाकण औद्योगिक क्षेत्रात जाणारे कामगार, देहूरोड, पिंपरी, चिंचवड व आकुर्डी भाजी मंडई येथे तरकारी, फुले घेऊन येणारे शेतकरी, रावेत व विकासनगर येथे दुध घेऊन येणारे दुध व्यावसायिक व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांना सुमारे नऊ -दहा किलोमीटरचा  वळसा घालून ये - जा करावी लागणार आहे. 

उंच पूलाअभावी दरवर्षी होतेय गैरसोय : 

दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने स्थानिकांसह पंचक्रोशीतील शेतकरी, कामगार यांची मोठी गैरसोय होत असते. मात्र शासन उदासीन असल्याची तक्रार करण्यात येत आहे. पावसाळ्याचे तीन-चार महिने मोठ्या जिकीरीचे असून शेतीमाल व दुध व्यवसायात मोठे नुकसान होत असते. उंच व मोठा पु;ल बांधून  कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची शेतकरी व कामगार वर्गातून होत आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfloodपूर