शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आळंदीत इंद्रायणीच्या महापुराने रस्ता पोखरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

दोन - तीन दिवसांपासून इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. मात्र गुरुवारी सायंकाळी चारनंतर ही पाणीपातळी अधिकच वाढली ...

दोन - तीन दिवसांपासून इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. मात्र गुरुवारी सायंकाळी चारनंतर ही पाणीपातळी अधिकच वाढली असून प्रवाहाच्या गतीतही कमालीची वाढ झाली. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पश्चिमेकडील बाजूला बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग जोरदार वाहणाऱ्या पाण्याने पोखरला आहे. परिणामी संबंधित रस्त्यावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढत असल्याने इंद्रायणीची पाणी पातळी रात्रीच्या वेळी अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने संबंधित रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

दरम्यान नगरपालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच आळंदी व दिघी पोलीस ठाण्याला इंद्रायणी तीरावर खबरदारी म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी लेखी पत्र दिले असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.

फोटो ओळ : आळंदीत इंद्रायणीला आलेल्या महापुराने तीरालगतचा रस्ता पोखरला आहे.