शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पहिला जातपंचायत खटला; आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 05:06 IST

बेकायदेशीर जातपंचायत बसवून ‘श्री गौड ब्राह्मण’ समाजाबाहेर वाळीत टाकण्याच्या आरोपातून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी़ टी़ शेजवळ काळे यांनी ८ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़

पुणे : बेकायदेशीर जातपंचायत बसवून ‘श्री गौड ब्राह्मण’ समाजाबाहेर वाळीत टाकण्याच्या आरोपातून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी़ टी़ शेजवळ काळे यांनी ८ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़ असा गुन्हा दाखल होण्याचे हे राज्यातील पहिले प्रकरण होते.नेमाराम चांदमल बोलद्रा (४८), भरतलालजी रूपचंदजी धर्मावत (६६), देवाराम मंगनीराम धर्मावत (६४), गोविंद पोपटलाल डांगी (५८), भवरलाल मोहनलाल मावाणी (५८), भवरलाल कणीराम धर्मावत (५५), गोविंद लक्ष्मण धर्मावत (५९), रामलाल कन्हैयालाल डांगी (५५) अशी दोषमुक्त करण्यात आलेल्यांची नावे आहेत.१९ मे २००४ ते १० जुलै २०१३ दरम्यान घडलेल्या या प्रकरणात संतोष सुखलाल शर्मा (४७) यांनी फिर्याद दिली होती़ त्यांनी ब्राह्मण मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता़ आरोपी राजस्थानी ‘श्री गौड ब्राह्मण’ समाजातील जातपंचायतीचे अध्यक्ष व पंच आहेत. त्यांनी फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून धार्मिक कार्यातून बाहेर काढून जिवे मारण्याची धमकी दिली.़़़ म्हणून सुटका\आरोपी श्री गौड ब्राह्मण समाजातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती, मोठे उद्योजक व व्यावसायिक आहेत़ फिर्यादींनी ट्रस्टवर जाण्यासाठी, आरोपींना बदनाम करून त्रास देण्यासाठी तब्बल १० वर्षांनी खटला दाखल केला, हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली़

टॅग्स :Crimeगुन्हा