शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे, पिके जळून जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:29 IST

का-हाटी (ता. बारामती) परिसरात अद्यापही पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. शेतक-यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

का-हाटी : का-हाटी (ता. बारामती) परिसरात अद्यापही पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.जिरायती भागात पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाईसह खरिप हंगामातील पेरण्या शेतकºयांनी केल्याच नाहीत. ज्या शेतकºयांनी काही प्रमाणात प्रमाणात पेरण्या केल्या आहेत. त्याची उगवण झाली नाही. तर जी उगवल्या आहेत त्या जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. जिरायती भागातील सोनवडी सुपे, जळगाव सुपे, कारखेल, खराडेवाडी, उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार आदी परिसरात अद्यापही दमदार पाऊस नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईसह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुबती जनावरे संभाळायची कशी असा प्रश्न शेतकºयांपुढे आहे. जनावरांना चारा नसल्याने दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दुग्धोव्यावसाय अडचणीत आला आहे.याभागातील खरीप हंगामात बाजरी, मूग, उडीद, गुलछडी, चारा पिके आदी पिके घेत असतात. मात्र जुलै महिना सुरू झाला तरी देखील दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकºयांनी शेतात पेरणी पूर्व मशागत करुन ठेवली आहे. दररोज ढग येतात आणि सोसाट्याच्या वाºयाबरोबर ढग वाहून जातात, असे गेल्या पंधरा दिवसापासून सुरु आहे. त्यामुळे शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे असल्याचे विजय वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे