शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे, पिके जळून जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:29 IST

का-हाटी (ता. बारामती) परिसरात अद्यापही पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. शेतक-यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

का-हाटी : का-हाटी (ता. बारामती) परिसरात अद्यापही पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.जिरायती भागात पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाईसह खरिप हंगामातील पेरण्या शेतकºयांनी केल्याच नाहीत. ज्या शेतकºयांनी काही प्रमाणात प्रमाणात पेरण्या केल्या आहेत. त्याची उगवण झाली नाही. तर जी उगवल्या आहेत त्या जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. जिरायती भागातील सोनवडी सुपे, जळगाव सुपे, कारखेल, खराडेवाडी, उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार आदी परिसरात अद्यापही दमदार पाऊस नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईसह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुबती जनावरे संभाळायची कशी असा प्रश्न शेतकºयांपुढे आहे. जनावरांना चारा नसल्याने दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दुग्धोव्यावसाय अडचणीत आला आहे.याभागातील खरीप हंगामात बाजरी, मूग, उडीद, गुलछडी, चारा पिके आदी पिके घेत असतात. मात्र जुलै महिना सुरू झाला तरी देखील दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकºयांनी शेतात पेरणी पूर्व मशागत करुन ठेवली आहे. दररोज ढग येतात आणि सोसाट्याच्या वाºयाबरोबर ढग वाहून जातात, असे गेल्या पंधरा दिवसापासून सुरु आहे. त्यामुळे शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे असल्याचे विजय वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे