शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नगर-कल्याण महामार्गावर भीषण आपघात; पीकपने घेतला दोघांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 21:05 IST

ओतूर येथील कोळमाथा येथील घटना

ओतूर: नगर-कल्याण महामार्गावर ओतूर येथील कोळमाथा दत्तभेळ हॉटेल समोर पिकपने मोटरसायकल व घरी चालत जात असलेल्या मुलीचा अपघात होऊन मोटारसायकलवरील महिला व साईडपट्टी वरून चालत चाललेली मुलगी ठार झाल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.        

अधिक माहिती अशी की बुधवार दि.२० रोजी सायकाळी ६.३० च्या सुमारास ऋतुजा डुंबरे रस्त्याने घरी चालत तर गीताराम नामदेव तांबे व पत्नी सविता तांबे रा.ओतूर ता.जुन्नर हे आळेफाट्याच्या दिशेने मोटरसायकलवरून जात असताना भरधाव पिकप एम.एच.१४ के.ए ५१३७ कल्याणच्या दिशेने जात असताना ओतूर कोळमाथा येथील दत्तभेळ हॉटेल समोर भीषण अपघात झाला पिकप रस्ता सोडून दुसऱ्या दिशेला जाऊन पलटी झाली यात मोटर सायकलवरील महिला सविता गिताराम तांबे (वय ४५) व साईडपट्टी वरील मुलगी ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९) जागीच ठार झाली असून गीताराम नामदेव तांबे जखमी झाले आहेत. पिकप वाहन निघोज येथील असून चालक पीकप जाग्यावर सोडून फरार झाला असून पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत. ओतूर परिसरातून अशी घटना घडल्यामुळे हळहळ वेक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातthaneठाणेAhmednagarअहमदनगर