शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जेऊरमध्ये शेतक-याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 12:35 IST

शेतकऱ्याच्या आत्महत्येचे नक्की कारण आद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात आहे.

ठळक मुद्दे अल्पशा जमिनीतुन आळंदी पंढरपूर मार्गातील नीरा बायपास रस्ता जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या चिंतेत अजूनच भर

नीरा:  जेऊर येथील शेतकरी मोहन पांडुरंग तांबे (वय ४२)  यांनी राहत्या घरात गुरुवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तांबे यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबे यांचे कुटुंब नुकतेच विभक्त झाले होते. आत्महत्येपूर्वी ते तणावाखाली असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. त्यावेळी ही परिस्थिती हळूहळू बदलू शकते त्यामुळे आत्महत्येसारख्या टोकाचा विचार करू नको असा सल्ला त्यांना मित्रांनी दिला होता. त्याच बरोबर त्यांच्या वाट्याला आलेल्या अल्पशा जमिनीतुन आळंदी पंढरपूर मार्गातील नीरा बायपास रस्ता जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या चिंतेत अजूनच भर पडली होती. तांबे यांच्या आत्महत्येचे नक्की कारण आद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात आहे. या घटनेविषयी जेजुरी पोलीस ठाण्यात उशिरा माहिती कळविण्यात आली आहे. या घटनेविषयी तत्काळ कोणताही अंदाज बांधणे शक्य नसल्याने तपासाअंती आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तांबे यांच्या पाठीमागे आई,दोन मुले व पत्नी असा परिवार आहे.

टॅग्स :Jejuriजेजुरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याPoliceपोलिस