शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

वीज दरवाढी विरोधात येत्या २७ मार्चला विधानभवनावर शेतकरी धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 20:58 IST

मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी उपसा योजनांचा वीज दर १.१६ रुपये करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

ठळक मुद्देज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, खासदार राजू शेट्टी मोर्चाचे नेतृत्व करणार

पुणे : राज्यातील ४१ लाख शेतीपंप वीजग्राहकांच्या बिलातील पोकळ व बोगस थकबाकी रद्द करावी, सुधारीत कृषी संजीवनी योजना सुरु करावी, उपसा सिंचन योजनेचा वीज दर प्रती युनिट १.१६ रुपये करावा अशा विविध मागण्यांसाठी येत्या २७ मार्चला विधानभवनावर शेतकरी धडक मोर्चा नेणार आहेत. आझाद मैदान येथून सकाळी दहा वाजता मोर्चास सुरुवात होईल.ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, खासदार राजू शेट्टी मोर्चाचे नेतृत्व करतील. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी उपसा योजनांचा वीज दर १.१६ रुपये करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी वीज बिलांची तपासणी करुन बोगस व पोकळ थकबाकी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची देखील पूर्तता झालेली नाही. राज्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी वीजजोडणी मिळालेली नाही, अशा विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.   

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीMumbaiमुंबईVidhan Bhavanविधान भवन