शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वीज दरवाढी विरोधात येत्या २७ मार्चला विधानभवनावर शेतकरी धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 20:58 IST

मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी उपसा योजनांचा वीज दर १.१६ रुपये करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

ठळक मुद्देज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, खासदार राजू शेट्टी मोर्चाचे नेतृत्व करणार

पुणे : राज्यातील ४१ लाख शेतीपंप वीजग्राहकांच्या बिलातील पोकळ व बोगस थकबाकी रद्द करावी, सुधारीत कृषी संजीवनी योजना सुरु करावी, उपसा सिंचन योजनेचा वीज दर प्रती युनिट १.१६ रुपये करावा अशा विविध मागण्यांसाठी येत्या २७ मार्चला विधानभवनावर शेतकरी धडक मोर्चा नेणार आहेत. आझाद मैदान येथून सकाळी दहा वाजता मोर्चास सुरुवात होईल.ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, खासदार राजू शेट्टी मोर्चाचे नेतृत्व करतील. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी उपसा योजनांचा वीज दर १.१६ रुपये करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी वीज बिलांची तपासणी करुन बोगस व पोकळ थकबाकी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची देखील पूर्तता झालेली नाही. राज्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी वीजजोडणी मिळालेली नाही, अशा विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.   

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीMumbaiमुंबईVidhan Bhavanविधान भवन