शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुळशीतील औद्योगिक समस्या सोडविण्याकरिता सर्वांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:08 IST

औद्योगिक वसाहतींच्या समस्यांबरोबरच तालुक्यातील विविध प्रश्नांकरिता मुळशीमधील सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत भोर मुळशी ...

औद्योगिक वसाहतींच्या समस्यांबरोबरच तालुक्यातील विविध प्रश्नांकरिता मुळशीमधील सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत भोर मुळशी वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

ते उरवडे येथे कार्यकर्त्यांशी संवाद करताना बोलत होते. याप्रसंगी कोरोनाकाळात रुग्णांना मोफत रिक्षासेवा उपलब्ध करून देणारे जांबे येथील रिक्षाचालक संतोष जैद यांना रोख अकरा हजार रुपये देऊन मुळशी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कोरोनाकाळात रुग्णांकरिता हिंजवडी परिसरात मोफत रिक्षाची व्यवस्था करण्याचे काम जैन यांनी केले होते त्यांच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना रोख ११ हजार रुपयाचे पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवकचे अध्यक्ष सुहास भोते, बाळासाहेब पवळे, भानुदास पानसरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राम गायकवाड, पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे, राहुल पवळे, महेश वाघ,नामदेव निकटे, आकाश जाधव, सागर मारणे, संतोष गुरव,रवी भंडलकर उपस्थित होते.