शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

पर्यावरणासंदर्भातील तक्रारी आता ई-मेलद्वारेही करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 04:56 IST

पर्यावरणासंदर्भात असलेली कोणतीही तक्रार ई-मेलद्वारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) दाखल करता येणार आहे.

पुणे : पर्यावरणासंदर्भात असलेली कोणतीही तक्रार ई-मेलद्वारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) दाखल करता येणार आहे. ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच एनजीटीचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल यांनी दिले आहेत.युशिकागो सेंटर नावाच्या संस्थेने दिल्लीत आयोजित केलेल्या राष्ट्रीय पर्यावरण परिषदेत गोयल यांनी ही माहिती दिल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले. देशातील विविध भागांत असलेल्या नागरिकांना पर्यावरणाची नासधूस केल्याबाबतच्या तक्रारी ई-मेलद्वारे आॅनलाईन पाठविण्याची व्यवस्था केल्यावर कुणीही स्वत:च्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून त्वरित तक्रार करू शकेल. त्यावर निर्णयसुद्धा आॅनलाईन देण्यात येईल, अशी आशाही न्या. गोलय यांनी व्यक्त केली आहे.न्या. गोयल यांची एनजीटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला आहे. तरही अजून नवीन कायदेतज्ज्ञ सदस्य न्यायाधीश व तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे कमीतकमी २१ न्यायाधीश आणि जास्तीतजास्त ४१ न्यायाधीश व तज्ज्ञ व्यक्तींच्या नेमणुका त्वरित कराव्या, अशी मागणी एनजीटी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असीम सरोदे यांनी केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण