शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कार्यालयावर उद्योजकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST

त्यामुळे उद्योगांचे सर्व आर्थिक गणित चुकत आहे, त्यामुळे वीजबिल भरण्यासाठी होणार विलंब त्यातच महावितरणकडून विजेच्या बिलासाठीचा तगादा लावला जात ...

त्यामुळे उद्योगांचे सर्व आर्थिक गणित चुकत आहे, त्यामुळे वीजबिल भरण्यासाठी होणार विलंब त्यातच महावितरणकडून विजेच्या बिलासाठीचा तगादा लावला जात आहे. विलंब शुल्क वसूल केले जात आहे. मात्र अनेक वेळा निवेदन देऊन चर्चा करूनही महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. या कारणास्तव महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे खेड शिवापूर परिसरात असलेल्या भोर व हवेली तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याने शेवटी औद्योगिक क्षेत्रातील कंपनी मालकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत वेळू (ता. भोर) येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

आज खेड शिवापूर परिसरातील उद्योजकांनी वेळू येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला व आपल्या मागण्यांचे निवेदन महावितरण चे कनिष्ठ उपअभियंता विजयकुमार माने यांना दिले.

--

चौकट

--

महावितरण कडून गेले तीन वर्षांपासून विज पुरवठा सुरळीत करण्या करता फक्त पोकळ आश्वासन दिले जात आहे रोज दोन ते तीन तास विजेचा लपंडाव चालू असतो वीजपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे

- अतुल साखपरे (चंदाराणी इंडस्ट्रीज)

--

पावसाळ्या मुळे मुख्य वीज वाहिनीच्या दुरुस्ती च्या कामात अडचण येत आहे पण येत्या काही दिवसात काम पूर्ण करून आम्ही वीजपुरवठा सुरळीतपणे देऊ

- शैलेशकुमार गीते (उपकार्यकरी अभियंता महावितरण नसरापूर)