शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

उर्जा मंत्री नितीन राऊत म्हणतात, 'महाराष्ट्र अंधारात जाऊ देणार नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 17:15 IST

पुणे : कोळशाची अडचण आहे, पण कोणत्याही स्थितीत राज्य अंधारात जाऊ देणार नाही असे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत ...

पुणे: कोळशाची अडचण आहे, पण कोणत्याही स्थितीत राज्य अंधारात जाऊ देणार नाही असे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांनी सांगितले. काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना राऊत म्हणाले, या सगळ्या चूका राज्यातील मागील वेळच्या भाजपा सरकारच्या आहेत. त्यांचे माजी मंत्री आता मिस मँनेजमेंट म्हणून आमच्यावर टीका करत असतील, पण खरी मिस मँनेजमेंट त्यांचीच होती. त्यांनी सरकारी संस्था, तसेच ग्रामपंचायती यांच्याकडून थकीत वीज बिलांची वसूलीच केली नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.कोळसा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण अतिवृष्टी, अचानक मागणी वाढणे यामुळे शिल्लक साठा संपला. पावसाने कोळसा कमी झाला. तरीही आमचे अधिकारी शोध घेत आहेत. विलासपूरला महानदी प्रकल्पात कोळसा आहे असे समजले असून अधिकारी तिकडे गेले आहे अशी माहिती डॉ. राऊत यांनी दिली.

'...कशी तुझी जिरवली आता भर शंभरचं!'

आर्थिक अडचणी असल्याचे मान्य करून डॉ. राऊत म्हणाले, महानिर्मितीला कोळसा खरेदी करण्यासाठी पैसे लागतात. ते महावितरणकडून मिळतात. महावितरणची थकबाकी वाढली आहे. त्यामुळे यातून ग्राहकच खरा मार्ग काढू शकतात, त्यांनी थकीत वीजबिले त्वरीत भरावीत असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेNitin Rautनितीन राऊत