शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

रोजगाराचे चित्र चिंताजनक : पृथ्वीराज चव्हाण; ‘उद्योग आणि रोजगाराची स्थिती’वर पुण्यात परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 16:30 IST

राज्यात विभागीय समतोल साधता न आल्याने रोजगाराचे चित्र चिंताजनक आहे. राज्याचे उद्योग क्षेत्रातील स्थान घसरत आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 'उद्योग आणि रोजगाराची स्थिती' या विषयावर ते बोलत होते.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी हा प्रकल्पही उथळ, त्याऐवजी नवीन शहरे निर्माण करण्यावर भर द्यावा : चव्हाण 'उद्योग आणि रोजगाराची स्थिती' या विषयावर वार्तालाप

पुणे : मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर दर वर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी १० टक्के रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणे अपेक्षित होते. मात्र, राज्यात गेल्या ३ वर्षात ७० लाख रोजगार निर्माण झाले का, हा गंभीर प्रश्न आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया या सर्व बाबतीत सरकारला अपयश आले आहे. राज्यात विभागीय समतोल साधता न आल्याने रोजगाराचे चित्र चिंताजनक आहे. राज्याचे उद्योग क्षेत्रातील स्थान घसरत आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.'उद्योग आणि रोजगाराची स्थिती' या विषयावर पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते. बुलेट ट्रेन हे आजवरचा सर्वात महागडा प्रकल्प आहे. स्मार्ट सिटी हा प्रकल्पही उथळ असून, त्याऐवजी नवीन शहरे निर्माण करण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणालेएरव्ही प्रत्येक गोष्टीवर ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यांचे मौन हेच पुरेसे बोलके आहे. हत्या असो की गोमांस, गोरक्षण, चित्रपटांना विरोध याबाबत पंतप्रधानांची मूकसंमती तर नाही ना, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPuneपुणे