शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
5
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
6
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
7
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
8
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
9
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
10
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
11
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
12
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
13
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
14
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
15
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
16
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
17
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
18
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
19
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
20
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

अकरावी प्रवेशाने महाविद्यालये गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:10 IST

पुणे: मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे रखडलेली इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांबरोबर पालकही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये येत आहेत.त्यामुळे ...

पुणे: मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे रखडलेली इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांबरोबर पालकही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये येत आहेत.त्यामुळे सुमारे आठ महिन्यानंतर महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजू लागली आहेत.परंतु,प्रवेशाची तिसरी व विशेष फेरी संपल्यानंतरच विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणार आहेत.

कोरोनामुळे व मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यातील इयत्ता अकरावी ॲानलाईन प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. परंतु, पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. दुस-या फेरीतून 23 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यामुळे विद्यार्थी फर्ग्युसन,स.प.महाविद्यालय,मॉडर्न महाविद्यालय आदी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करून घेत आहेत. काही महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी व पालकांना नोंदणी करून आणि थर्मल स्कॅनने तपासणी करून पाठविले जात आहे.

महाविद्यालये बंद असली तरी विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवरून ॲानलाईन मार्गदर्शन केले जात आहे. राज्य शासनाने नववी ते बारावी पर्यंच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, प्रवेशच न झाल्यामुळे अद्याप महाविद्यालयांकडून प्रत्यक्ष वर्ग सुरू केले नाहीत.अकरावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन शिक्षण घेण्यासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.