शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

भीमा नदीत पाणी सोडल्याने प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:53 IST

भीमा नदीवरील सर्वच्या सर्व बंधारे पाण्याने फुल भरल्याने येथील शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

राहू : भीमा नदीवरील सर्वच्या सर्व बंधारे पाण्याने फुल भरल्याने येथील शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पंधरा दिवसांपूर्वी भीमा नदीवरील बंधारे कोरडे पडले होते; परंतु भामा-आसखेड धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडल्याने नदीकाठच्या पाटेठाण, टाकळी, वडगावबांडे, पानवली, कोरेगावभिवर, वाळकी या गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.किमान दोन महिने हे पाणी शेतीसाठी पुरेल, असा अंदाज शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात व एप्रिलअखेर अशा दोन आवर्तनाची गरज अजून लागणार आहे. तशा प्रकारचे नियोजन संबंंधित खात्याने करावे, अशी मागणी शेतकरीवगार्तून व्यक्त केली जात आहे. या भागात सध्या उसाचा तोडणी हांगाम अंतिम टप्प्यात असून खोडवा पिकासाठी पुढील आवर्तनाची गरज आहे. तरकारीसारख्या पिकांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. बंधारे भरल्याने या नदीवर शेतकºयांनी उभारलेल्या उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.याबाबत भामा-आसखेड सिंचन व्यवस्थापनचे शाखा अधिकारी परिमल सोनवणे म्हणाले, की दुष्काळ असल्याने पाण्याच्या उपलब्धतेनुसार निर्णय घेतले जातात. त्यामुळे शेतकºयांनी आहे त्या पाण्याचा योग्य नियोजन काटकसर करून पाणी वापरावे जेणेकरून दुष्काळाचा सामना करता येईल.

टॅग्स :Puneपुणे