शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भीमा नदीत पाणी सोडल्याने प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:53 IST

भीमा नदीवरील सर्वच्या सर्व बंधारे पाण्याने फुल भरल्याने येथील शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

राहू : भीमा नदीवरील सर्वच्या सर्व बंधारे पाण्याने फुल भरल्याने येथील शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पंधरा दिवसांपूर्वी भीमा नदीवरील बंधारे कोरडे पडले होते; परंतु भामा-आसखेड धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडल्याने नदीकाठच्या पाटेठाण, टाकळी, वडगावबांडे, पानवली, कोरेगावभिवर, वाळकी या गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.किमान दोन महिने हे पाणी शेतीसाठी पुरेल, असा अंदाज शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात व एप्रिलअखेर अशा दोन आवर्तनाची गरज अजून लागणार आहे. तशा प्रकारचे नियोजन संबंंधित खात्याने करावे, अशी मागणी शेतकरीवगार्तून व्यक्त केली जात आहे. या भागात सध्या उसाचा तोडणी हांगाम अंतिम टप्प्यात असून खोडवा पिकासाठी पुढील आवर्तनाची गरज आहे. तरकारीसारख्या पिकांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. बंधारे भरल्याने या नदीवर शेतकºयांनी उभारलेल्या उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.याबाबत भामा-आसखेड सिंचन व्यवस्थापनचे शाखा अधिकारी परिमल सोनवणे म्हणाले, की दुष्काळ असल्याने पाण्याच्या उपलब्धतेनुसार निर्णय घेतले जातात. त्यामुळे शेतकºयांनी आहे त्या पाण्याचा योग्य नियोजन काटकसर करून पाणी वापरावे जेणेकरून दुष्काळाचा सामना करता येईल.

टॅग्स :Puneपुणे